एस्. एम्.हायस्कूल, कणकवलीचे श्री. आर. जी. पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन…

कणकवली : एस्. एम्. हायस्कूल, एम्.सी.व्ही.सी. विभाग, कणकवलीचे रविंद्र गोविंद पाटील (वय- ५६) यांचे आज ११ जून रोजी सकाळी ६ वाजता कोल्हापूर येथील रुग्णालयामध्ये हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने -निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने एस्. एम्. हायस्कूल, कणकवली वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Read More

लोकशाहीच्या रक्षणासाठी उद्या कणकवलीत मशाल रॅली…

इर्शाद शेख:बोगस मतांच्या पाठबळावर राज्‍यात महायुती सरकार… ⚡कणकवली ता.११-: बोगस मतांच्या पाठबळावर राज्‍यात महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. याविरोधात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे महाराष्‍ट्रात झालेल्‍या मतदानाची आकडेवारी मागितली आहे. ही आकडेवारी देण्यास आयोग दिरंगाई करत आहे. यात लोकशाहीची प्रक्रियाच धोक्यात आली आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने कणकवलीत उद्या…

Read More

निराधार मुलांच्या सर्वेक्षणासाठी ‘साथी मोहीम’…

ओरोस ता ११राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचेमार्फत दुर्लक्षित, बेघर, अनाथ किंवा रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण करुन त्यांना आधार नोंदणीद्वारे अधिकृत ओळख प्रदान करण्याची मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. २६ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान या मोहिमेत विविध ठिकाणी सर्वेक्षण होणार आहे.मोहिमेत केवळ मुलांची ओळख निर्माण न…

Read More

काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट…

⚡ओरोस ता.११-: सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या नेतृत्वाखाली नूतन पोलीस अधीक्षक डाॅ. मोहन दहिकर यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट घेतली. जिल्ह्यातील अनैतिक धंद्याना आळावा घालावा. अंमली पदार्थांमुळे तरुणपिढी उद्ध्वस्त होत असून याचा बंदोबस्त करवा.घरफोड्यांचे प्रमाण वाढले असून या संदर्भात उपाय योजना करावी. अश्या अनेक कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पोलीस अधीक्षक डाॅ. मोहन दहिकर…

Read More

आंबोली येथे १२ व १३ जून रोजी निसर्ग पर्यटन गाईड शिबीराचे आयोजन…

सावित्री पालेकर : शिबिराच्या माध्यमातून नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होणार.. ⚡आंबोली, ता. १२- : आंबोली येथे दिनांक १२ व १३ जून रोजी निसर्ग पर्यटन गाईड शिबीराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबीर आंबोली वनक्षेत्रपाल कार्यालयाच्या वतीने आंबोली येथील वन विश्रामगृह आणि फॉरेस्ट गार्डन येथे भरवण्यात येणार आहे. वनक्षेत्रपाल सौ. प्र. सु. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे…

Read More

वेंगुर्ला नागरी कृती समितीची उद्या महत्वाची बैठक…

निकुष्ठ विकास कामांबाबत आंदोलनाची दिशा ठरणार.. कुडाळ : वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील बुद्धिजीवी व अराजकीय सामान्य नागरिकांचा नगरपरिषदेच्या विरोधातील निर्णायक लढ्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी वेंगुर्ला शहर नागरी कृती समिती, वेंगुर्ला आयोजित दिनांक 11/6/2025 रोजी दुपारी ठीक 3 वाजता गणपती मंदिर, प्राथमिक शाळे शेजारी, कॅम्प भटवाडी येथे शहरातील बुद्धिजीवी आणि अराजकीय सामान्य नागरिकांची अत्यंत तातडीची…

Read More

आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत मालवणच्या सौ क्षमा रेडकर हिचे यश…

⚡मालवण ता.१०-:श्रीलंकेतील कोलंबो येथे झालेल्या इंटरनॅशनल मास्टर्स ऍथलेटीक्स स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व करताना विविध खेळात यश मिळवीत पदकांची लयलूट केली. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस अंमलदार आणि मालवणच्या स्नुषा सौ. क्षमा मधुकर रेडकर यांनी ६० वर्षा वरील महिला गटात ३००० मीटर धावणे प्रकारात रौप्य पदक तर १५०० मीटर धावणे प्रकारात कांस्य…

Read More

सराईत चोरट्याकडून कुडाळ परिसरातील सहा चोऱ्याची उकल…

3.50 लाखाचा मुद्देमाल जप्त:कुडाळ पोलिसांची कामगिरी;एसपी डॉ. मोहन दहीकर यांची पत्रकार परिषद.. कुडाळ : कुडाळ पिंगुळी, काळेपाणी, झाराप व साळगांव येथे झालेल्या घरफोडी चोरीच्या गुन्हयाची कुडाळ पोलीसांनी उकल केली आहे. या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी रामचंद्र उर्फ अभय अंकुश घाडी (रा. आकेरी-घाडीवाडी) यास अटक केली आहे. सध्या संशयित आरोपित पोलीस कोठडीत असून दि. ११ जून पर्यंत…

Read More

पावसाने झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई द्या…

काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.. सिंधुदुर्गनगरी ता १०अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .

Read More

पाडलोसमध्ये कालव्याचा भाग खचतोय…

शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता : संरक्षक भिंत बांधण्याची मागणी.. बांदा : प्रतिनिधीमडुरा पाडलोस हद्दीवरील पाडलोस भागात असलेल्या तिलारी पाटबंधारे विभागाच्या कालव्याचा भाग खचू लागला आहे. कालव्यापासून शेतकऱ्यांची जमीन केवळ दोन ते तीन मीटर अंतरावर असल्याने शेतकऱ्यांची जमीन कालव्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नुकसान होण्यापूर्वीच पाटबंधारे विभागाने कालव्याच्या दोन्ही बाजूने संरक्षक भिंत बांधण्याची मागणी, पाडलोस…

Read More
You cannot copy content of this page