हळदीचे नेरूर शाळा इमारत दुरुस्ती काम सुरू…

आम. निलेश राणे यांच्या पुढकाराने रखडलेले काम सुरू.. कुडाळ : तालुक्यात माणगाव खोऱ्यातील केंद्र शाळा हळदिचे नेरूर नं.१ शाळेच्या दोन वर्ग खोल्या इमारतीचे बंद अवस्थेत असलेल्या कामांची दखल आ. निलेश राणे यांनी घेतली. दुसरीकडे अवघ्या काही तासात प्रशासकीय व ठेकेदारांची यंत्रणा अलर्ट होवून प्रत्यक्षात दोन दिवसांत कामाला सुरुवात करण्यात आली. रखडलेले शाळा इमारतीचे काम प्रत्यक्षात…

Read More

७० वर्षांवरील नागरिकांना उपचारासाठी वर्षाला ५ लाखाचे टॉपअप…

वय वंदना योजना लागू:१३५६ रोगांवर होणार उपचार.. ओरोस ता ११शासनाने आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत ७० वर्षावरील सर्व जेष्ठ नागरिकांना त्यांचे उत्पन्न विचारात न घेता आयुष्मान वय वंदना योजना लागू केली आहे. या अंतर्गत मोफत आरोग्य कव्हरेज प्रदान करण्याचा निर्णय घेतला असुन १ एप्रिल २०२५ पासून राज्यात त्याबाबतची अमंलबजावणी सुरु करण्यात आली आहे. एकत्रित…

Read More

पालकमंत्री नितेश राणे गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…!

कणकवली; राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार दि. १२ जून २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.गुरुवार १२ जून २०२५ रोजी दुपारी ३.२० वाजता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण. सायं. ४ वाजता भारतीय जनता पक्ष व नरेंद्र…

Read More

कोमसाप सावंतवाडीच्या नूतन कार्यकारिणी जाहीर…

⚡सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण सभा जिमखाना हॉल, सावंतवाडी येथे दि. ११ जून २०२५ रोजी निवडणूक निरिक्षक तथा जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या वार्षिक सर्वसाधारण सभेत सावंतवाडी तालुका कोमसापच्या नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी कवी दीपक…

Read More

पत्रकार वैशाली खानोलकर यांना पितृशोक…

⚡कूडाळ ता.११-: येथील पत्रकार वैशाली खानोलकर यांचे वडील कै श्री महादेव खानोलकर (मूळ रा.झाराप ता कुडाळ वय वर्ष 83) यांचे मंगळवारी सायंकाळी ६ वाजता रत्नागिरी येथे दुःखद निधन* झाले. .त्याच्या पार्थिवावर सावंतवाडीत उपरलकर स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार* करण्यात आलते औद्योगिक विकास महामंडळात अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या पश्चात चार मुली,…

Read More

आयुर्वेद उपचार पद्धतीचा स्वीकार करा…

अवंतिका कुलकर्णी:नेरूर येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद .. कुडाळ : आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये आरोग्यविषयक तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेद उपचार पद्धती एक सुंदर पर्याय आहे .कारण त्या उपचारांचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होत नाहीत. आपली ध्येय स्वप्न प्राप्त करायची असतील तर निरोगी आयुष्य हे सर्वात महत्त्वाचे आहे. असे उद्गार सहाय्यक धर्मादाय आयुक्त सौ.अवंतिका कुलकर्णी यांनी काढले….

Read More

अश्रूंचे महाकवी म्हणजे साने गुरुजी…

प्रा अरुण मर्गज:बॅ नाथ पै शिक्षण संस्थेत साने गुरुजी पुण्यतिथी साजरी.. कुडाळ : जगाला प्रेम अर्पावे असा जगाला संदेश देणारे, मानवता हाच खरा धर्म आहे अशी धर्माची परिभाषा जगाला देणारे अश्रूंचे महाकवी म्हणजेच साने गुरुजी होय”. असे उद्गार बॅ. नाथ पै महिला/रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज यांनी काढले.बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये साने गुरुजींच्या पुण्यतिथीनिमित्त…

Read More

फ्लाय९१ आणि सिंधुदुर्ग विमानतळातर्फे गोव्यासाठी नि:शुल्क कोच सेवा…

कुडाळ : फ्लाय९१ या गोवास्थित प्रादेशिक विमानसेवेने चिपी विमानतळावरून हैदराबाद आणि बेंगळुरू या शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू केली आहे. ही सेवा आठवड्यातून चार वेळा उपलब्ध असून, सध्या सुरू असलेल्या सिंधुदुर्ग–पुणे मार्गासोबतच हे नवीन मार्गही प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले आहेत. प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर, आरामदायक आणि अखंड करण्याच्या उद्देशाने फ्लाय९१ने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कंपनीने…

Read More

लोकशाही शासन प्रणाली मध्ये मताचा आदर करा…

राजन कोरगावकर:रत्नागिरीच्या ‘त्या’ अपघातावर तीव्र प्रतिक्रिया.. कुडाळ : संघटना म्हणून मांडलेल्या भूमिकेकडे दुर्लक्ष केल्यामुळेच रत्नागिरी येथे सोमवारचा अपघात झाला. .विचार करा. बसने पेट घेतला असता तर केवढा मोठा अनर्थ घडला असता.अधिकाऱ्यांच्या हेकेखोरपणामुळे सर्व शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडून गेले आहे . इतका प्रवास करून तणावपूर्ण वातावरणात कुणी प्रशिक्षण घेईल कां ? अधिकाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली होती…

Read More

प्रत्येक गावातील दिव्यांग बांधव हा सक्षम बनला पाहिजे…

अनिल शिंगाडे: मसुरे येथे दिव्यांग बांधवांचा मेळावा संपन्न.. ⚡मसुरे दि.११-: दिव्यांग बांधव हे समाजातील एक अविभाज्य घटक असून शासनाच्या विविध योजना या बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सर्वजण काम करत आहोत. आज प्रत्येक गावातील दिव्यांग बांधव हा सक्षम बनला पाहिजे. यासाठी गावागावात जाऊन अशा विभाग वार मेळाव्यातून या सर्व बांधवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना परिपूर्ण माहिती…

Read More
You cannot copy content of this page