कोमसाप सावंतवाडीच्या नूतन कार्यकारिणी जाहीर…

⚡सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण सभा जिमखाना हॉल, सावंतवाडी येथे दि. ११ जून २०२५ रोजी निवडणूक निरिक्षक तथा जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या वार्षिक सर्वसाधारण सभेत सावंतवाडी तालुका कोमसापच्या नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी कवी दीपक…

Read More

पत्रकार वैशाली खानोलकर यांना पितृशोक…

⚡कूडाळ ता.११-: येथील पत्रकार वैशाली खानोलकर यांचे वडील कै श्री महादेव खानोलकर (मूळ रा.झाराप ता कुडाळ वय वर्ष 83) यांचे मंगळवारी सायंकाळी ६ वाजता रत्नागिरी येथे दुःखद निधन* झाले. .त्याच्या पार्थिवावर सावंतवाडीत उपरलकर स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार* करण्यात आलते औद्योगिक विकास महामंडळात अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या पश्चात चार मुली,…

Read More

आयुर्वेद उपचार पद्धतीचा स्वीकार करा…

अवंतिका कुलकर्णी:नेरूर येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद .. कुडाळ : आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये आरोग्यविषयक तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेद उपचार पद्धती एक सुंदर पर्याय आहे .कारण त्या उपचारांचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होत नाहीत. आपली ध्येय स्वप्न प्राप्त करायची असतील तर निरोगी आयुष्य हे सर्वात महत्त्वाचे आहे. असे उद्गार सहाय्यक धर्मादाय आयुक्त सौ.अवंतिका कुलकर्णी यांनी काढले….

Read More

अश्रूंचे महाकवी म्हणजे साने गुरुजी…

प्रा अरुण मर्गज:बॅ नाथ पै शिक्षण संस्थेत साने गुरुजी पुण्यतिथी साजरी.. कुडाळ : जगाला प्रेम अर्पावे असा जगाला संदेश देणारे, मानवता हाच खरा धर्म आहे अशी धर्माची परिभाषा जगाला देणारे अश्रूंचे महाकवी म्हणजेच साने गुरुजी होय”. असे उद्गार बॅ. नाथ पै महिला/रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज यांनी काढले.बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये साने गुरुजींच्या पुण्यतिथीनिमित्त…

Read More

फ्लाय९१ आणि सिंधुदुर्ग विमानतळातर्फे गोव्यासाठी नि:शुल्क कोच सेवा…

कुडाळ : फ्लाय९१ या गोवास्थित प्रादेशिक विमानसेवेने चिपी विमानतळावरून हैदराबाद आणि बेंगळुरू या शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू केली आहे. ही सेवा आठवड्यातून चार वेळा उपलब्ध असून, सध्या सुरू असलेल्या सिंधुदुर्ग–पुणे मार्गासोबतच हे नवीन मार्गही प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले आहेत. प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर, आरामदायक आणि अखंड करण्याच्या उद्देशाने फ्लाय९१ने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कंपनीने…

Read More

लोकशाही शासन प्रणाली मध्ये मताचा आदर करा…

राजन कोरगावकर:रत्नागिरीच्या ‘त्या’ अपघातावर तीव्र प्रतिक्रिया.. कुडाळ : संघटना म्हणून मांडलेल्या भूमिकेकडे दुर्लक्ष केल्यामुळेच रत्नागिरी येथे सोमवारचा अपघात झाला. .विचार करा. बसने पेट घेतला असता तर केवढा मोठा अनर्थ घडला असता.अधिकाऱ्यांच्या हेकेखोरपणामुळे सर्व शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडून गेले आहे . इतका प्रवास करून तणावपूर्ण वातावरणात कुणी प्रशिक्षण घेईल कां ? अधिकाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली होती…

Read More

प्रत्येक गावातील दिव्यांग बांधव हा सक्षम बनला पाहिजे…

अनिल शिंगाडे: मसुरे येथे दिव्यांग बांधवांचा मेळावा संपन्न.. ⚡मसुरे दि.११-: दिव्यांग बांधव हे समाजातील एक अविभाज्य घटक असून शासनाच्या विविध योजना या बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सर्वजण काम करत आहोत. आज प्रत्येक गावातील दिव्यांग बांधव हा सक्षम बनला पाहिजे. यासाठी गावागावात जाऊन अशा विभाग वार मेळाव्यातून या सर्व बांधवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना परिपूर्ण माहिती…

Read More

एस्. एम्.हायस्कूल, कणकवलीचे श्री. आर. जी. पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन…

कणकवली : एस्. एम्. हायस्कूल, एम्.सी.व्ही.सी. विभाग, कणकवलीचे रविंद्र गोविंद पाटील (वय- ५६) यांचे आज ११ जून रोजी सकाळी ६ वाजता कोल्हापूर येथील रुग्णालयामध्ये हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने -निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने एस्. एम्. हायस्कूल, कणकवली वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Read More

लोकशाहीच्या रक्षणासाठी उद्या कणकवलीत मशाल रॅली…

इर्शाद शेख:बोगस मतांच्या पाठबळावर राज्‍यात महायुती सरकार… ⚡कणकवली ता.११-: बोगस मतांच्या पाठबळावर राज्‍यात महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. याविरोधात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे महाराष्‍ट्रात झालेल्‍या मतदानाची आकडेवारी मागितली आहे. ही आकडेवारी देण्यास आयोग दिरंगाई करत आहे. यात लोकशाहीची प्रक्रियाच धोक्यात आली आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने कणकवलीत उद्या…

Read More

निराधार मुलांच्या सर्वेक्षणासाठी ‘साथी मोहीम’…

ओरोस ता ११राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचेमार्फत दुर्लक्षित, बेघर, अनाथ किंवा रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण करुन त्यांना आधार नोंदणीद्वारे अधिकृत ओळख प्रदान करण्याची मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. २६ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान या मोहिमेत विविध ठिकाणी सर्वेक्षण होणार आहे.मोहिमेत केवळ मुलांची ओळख निर्माण न…

Read More
You cannot copy content of this page