निरुखेतील २०० ग्रामस्थांना मोफत एनसीएमसी कार्डचे वाटप
गावांचा सर्वांगीण विकास हेच शिवसेनेचे ध्येय : दत्ता सामंत कुडाळ : निरुखे-पांग्रड परिसरातील मूलभूत प्रश्न आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निश्चितपणे सोडविले जातील. प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास हेच शिवसेनेचे ध्येय असून, ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्ता सामंत यांनी…
