शक्तीपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडावा…

आ दीपक केसरकर:मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी करणार असल्याचे केले जाहीर.. ⚡सावंतवाडी ता.०९-: समृद्धी महामार्ग हा ज्याप्रमाणे मालवण बंदराला जोडण्याचा निर्णय झाला आहे त्याचप्रमाणे शक्तिपीठ महामार्ग हा सुद्धा रेडी बंदराला जोडण्यात यावा आणि तशा प्रकारे फेरसर्वे करावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. तर…

Read More

सत्ताधाऱ्यांकडून विकासाच्या नावाखाली फेकाफेकी…

जनतेच्या प्रश्नांसाठी आठवडा आंदोलन छेडणार:हरी खोबरेकर यांचा इशारा.. ⚡मालवण ता.०९-:आम्ही गेले काही महिने सत्ताधाऱ्यांना विकासकामे करण्यासाठी संधी दिली होती. मात्र मालवण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली फक्त फेकाफेकी चालू आहे. गेले सत्ताधाऱ्यांकडून जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उबाठा शिवसेने तर्फे मालवण तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांवर आठवडाभर आंदोलन छेडण्यात येणार आहे,…

Read More

वायरी तारकर्ली रस्त्यावरील चर तात्काळ बुजवावेत…

देवानंद लुडबे यांची मागणी.. ⚡मालवण ता.०९-:वायरी भूतनाथ मंदिर रोड कॉर्नर ते तारकर्ली रस्त्यावर वीज महावितरण कंपनीने भूमिगत वीज लाईन साठी रस्त्यावर मधोमध आडवे चर मारून खोदाई केली असून ते योग्य पद्धतीने बुजविले न गेल्याने त्याठिकाणी ये – जा करणाऱ्या वाहनचालक व पादचारी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्ववत करावा अन्यथा आम्ही…

Read More

बांदा मराठा समाजाच्या वतीने रविवारी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन…!

⚡बांदा ता.०९-: बांदा मराठा समाजाच्या वतीने रविवार दिनांक १५ रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बांदा व बांदा परिसरातील इयत्ता दहावी व इयत्ता बारावी या परीक्षांमध्ये मराठा समाजातील ज्या विद्यार्थ्यांना ९० टक्केच्या वर गुण मिळाले असतील त्यांना गौरविण्यात येणार आहे.ज्या विद्यार्थ्यांनी पदवी, पदवीका मध्ये व इतर महत्त्वाच्या असलेल्या परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळविले असेल…

Read More

महावितरणचे सहाय्यक अभियंता एस आर कोहळे यांची मुंबई येथे बदली…

बांदा ग्रामस्थांनी केला सत्कार.. ⚡बांदा ता.०९-: महावितरणचे सहाय्यक अभियंता एस आर कोहळे यांची मुंबई येथे प्रशासकीय बदली झाल्याने त्यांचा बांदा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. माजी उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत म्हणाले, अभियंता कोहळे यांनी बांदा शहर तसेच परिसरात महावितरणच्या माध्यमातून अनेक चांगली कामे केलीत. बांदा शहरातील वीज पुरवठा…

Read More

वेंगुर्ला बाजारपेठेत वटपौर्णिमा सणाचे साहित्य दाखल…

⚡वेंगुर्ला ता.०९-: वटपौर्णिमेच्या सणासाठी लागणा-या साहित्यांनी वेंगुर्ल्याचा बाजार सोमवारी भरून गेला. सकाळपासूनच विविध साहित्यांची खरेदी करताना स्त्री व पुरूष दिसत होते. साहित्य खरेदी करताना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून सोमवारी रात्रौपर्यंत हा बाजार सुरू होता.पावसाला सुरूवात झाली की, चाहूल लागते ती वटपौर्णिमा या सणाची. आपल्या पतीला निरोगी आयुष्य मिळावे म्हणून वटवृक्षाची पूजा करण्यासाठी सुहासिनी महिला…

Read More

कणकवली कनकनगर येथे घरफोडून चोरी करणारा चोरटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला…

सिंधुदुर्ग पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी.. कणकवली : कणकवली शहरातील कनकनगर येथील समृद्धी कोरगावकर यांच्या घर फोडीचा छडा एलसीबी सिंधुदुर्ग आणि कणकवली पोलीस स्थानकाच्या पोलीस पथकाने लावला असून अवघ्या १६ तासांत चोराला गजाआड करतानाच साडेसहा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र व चोरीला गेलेला अन्य ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. संतोष वसंत सुतार (वय ४८, रा. संगमेश्वर रत्नागिरी) असे चोरट्याचे…

Read More

कावळेसाद पॉईंटचा ‘फ्लॉवर व्हॅली पॉईंट’ म्हणून कायापालट…

भाजप युवा नेते संदीप गावडे यांच्या पुढाकाराने उपक्रमास सुरुवात.. सावंतवाडी तावर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणारा कावळेसाद पॉईंट आता फ्लाॅअर व्हॅली पॉईंट म्हणून विकसित होत आहे या पार्श्वभूमीवर येत्या दोन वर्षात तो रंगीबेरंगी झाडा फुलांनी सजलेला दिसणार आहेभाजपचे युवा नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. विशेष म्हणजे…

Read More

नादुरुस्त विरण-पोईप पुलाची आ. निलेश राणे यांच्याकडून पाहणी…

पुलाच्या दुरुस्तीचे कामाचाही शुभारंभ.. मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुक्यातील पोईप – विरण बाजारपेठेतील वाहतुकीस ना दुरुस्त झालेल्या विरण पोईप जोडणाऱ्या पुलाची कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणे यांनी सोमवारी सकाळी प्रत्यक्ष पाहणी करीत पुलाच्या दुरुस्तीच्या कामाचाही शुभारंभ पार पडला काही दिवसांपूर्वी मालवण बेळणे मुख्य मार्गावरील विरण पोईप ला जोडणाऱ्या फुलाची संरक्षक भिंत कोसळून पुलावरून अवजड वाहतूक…

Read More

इन्सुल गावात फेरीवाल्यांना फिरण्यास अटकाव करावा…

स्थानिकांची सरपंचांकडे निवेदनद्वारे मागणी.. ⚡बांदा ता.०९-: इन्सुली गावात परप्रांतीय फेरीवाल्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. गावात त्यांची दहशत वाढली आहे. महिलांना अश्लील हावभाव करून दाखविले जातात. भविष्यातील धोका ओळखून फेरीवाल्यांना गावात फिरण्यास अटकाव करावा, अशी मागणी स्थानिकांनी माजी ग्रामपंचायत सदस्यां सौ तपस्वी मोरजकर यांच्या नेतृत्वाखाली सरपंच यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सोमवारी सदरचे निवेदन ग्रामसेवक चव्हाण…

Read More
You cannot copy content of this page