‘गुरू तेग बहादूर’ निबंध स्पर्धेत सुनील नातू यांना तृतीय क्रमांक…
⚡बांदा ता.0१-: ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने नुकतीच ‘गुरू तेग बहादूर यांचे जीवनकार्य’ या विषयावर खुली निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत बांदा नट वाचनालयचे सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू यांनी उत्कृष्ट निबंध लेखन…
