
लोकशाहीच्या रक्षणासाठी उद्या कणकवलीत मशाल रॅली…
इर्शाद शेख:बोगस मतांच्या पाठबळावर राज्यात महायुती सरकार… ⚡कणकवली ता.११-: बोगस मतांच्या पाठबळावर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. याविरोधात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्रात झालेल्या मतदानाची आकडेवारी मागितली आहे. ही आकडेवारी देण्यास आयोग दिरंगाई करत आहे. यात लोकशाहीची प्रक्रियाच धोक्यात आली आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने कणकवलीत उद्या…