कणकवलीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाला मत द्या – समीर नलावडे…
कणकवली : गेल्या पाच वर्षांच्या सत्ताकालात कणकवली शहरातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळाली असून रिंगरोड, गणपती साना–जाणवली जोडणारा पूल, कृत्रिम धबधबा यांसह रखडलेल्या प्रश्नांना दिशा देण्यात आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम सुरू आहे. “भाजपाला मत म्हणजे विकासाला मत,” असे प्रतिपादन भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी…
