Headlines

उर्वी फाउंडेशनच्या माध्यमातून मळगांव इंग्लिश स्कूलच्या सायकल बँकसाठी दोन सायकल भेट

*⚡सावंतवाडी ता.२५-:* उर्वी फाउंडेशनच्या माध्यमातून मळगांव इंग्लिश स्कूलच्या सायकल बँकसाठी दोन सायकल भेट देण्यात आल्या. उर्वीच्या स्मृती प्रित्यर्थ तिच्या स्मृतिदिनी शनिवारी हा कार्यक्रम मळगाव हायस्कूल येथे संपन्न झाला. उर्वीचे आजोबा सिताराम व आजी सुजाता पुळसकर यांच्या हस्ते प्रशालेतील दोन विद्यार्थिनींना या सायकल सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी मळगाव हायस्कूलच्या मुंबई ऐक्यवर्धक संघाचे खजिनदार नंदकिशोर राऊळ, संचालक…

Read More

महात्मा गांधी विद्यालय श्रावण शाळेला अशोकराव यादव यांनी दिली देणगी

*⚡कणकवली ता.२५-:* मालवण तालुक्यातील श्रावण गावचे रहिवाशी, मुंबई येथे पीएसआयपदी पदोन्नती झालेले अशोकराव बाळकृष्ण यादव यांनी महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर 1 शाळेला भेट देऊन दहा हजार रुपयांची देणगी दिली. याबद्दल शाळेच्यावतीने त्यांचे आभार मानून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी केंद्रप्रमुख नितीन कदम , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवराम परब केंद्रमुख्याध्यापक स्मिता किंजवडेकर,…

Read More

पंडित दिनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त कणकवलीत भाजपाने केले अभिवादन

*⚡कणकवली ता.२५-:* पंडित दिनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा कार्यालय कणकवली येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली,महिला प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रज्ञा ढवण,कणकवली मंडल भाजप अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बबलू सावंत, नगरसेवक शिशिर परुळेकर, भाजपा कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे, नितीन पडावे,…

Read More

कळणे दुर्घटनेला दोन महिने उलटूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई नाही…

तातडीने नुकसान भरपाई देण्याची नुकसानग्रस्त शेतकरी अभय देसाई यांची मागणी *⚡दोडामार्ग ता.२५-:सुमित दळवी-:* कळणे येथे झालेल्या घटनेला दोन महिने होत आले तरीही तेथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अजून मिळालेली नाही आहे. शासनाने पंचनामे केले आहेत तर अजून त्या पंचनाम्यानुसार आम्हाला भरपाई दिली नसून हे सर्व नुकसानग्रस्त गरीब शेतकरीच्या भावना सोबत खेळण्याचा प्रकार चालू आहे.आमचा सरकार वर…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 427.9750 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 95.66 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 18.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 87.9500, अरुणा – 78.8736, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे…

Read More

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 12 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 12 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 3.625 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3782.9825 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 0(3669), सावंतवाडी –…

Read More

अखेर बेपत्ता मनोहर गावडे घरी सुखरूप परतला…

*⚡सावंतवाडी ता.२५-:* आठवड्या भरापूर्वी सुसाईट नोट लिहून बेपत्ता झालेला शहरातील खाजगी बँक मधील अधिकारी मनोहर गावडे अखेर आज पुन्हा घरी परतला असून, त्याने आत्महत्या केली नसून तसा बनाव केल्याचे उघड झाले आहे. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तपासिक अंमलदार तोफिक सय्यद यांनी दुजोरा दिला आहे. यावेळी त्यांनी मनोहरच्या भावाने आपणाला फोन करून मनोहर…

Read More

चौके बाजारपेठ येथे दुचाकीला भीषण अपघात

एक जागीच ठार तर दुसरा गंभीर जख्मी *⚡मालवण ता.२४-:* मालवण कसाल हमरस्त्यावरील चौके बाजारपेठ येथे चौकेच्या दिशेने येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने आपल्या ताब्यातील ऍकसेस नावाची दुचाकीची विद्युत खांबाला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार झाला आहे तर दुचाकीवरील दुसरा सहकारी गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे…

Read More

अपघातग्रस्त नागरिकांची व मोडकळीस आलेल्या वाहनांची जबाबदारी पण घ्या

आमदार वैभव नाईक यांना माजी सभापती उदय परब यांचा उपरोधिक टोला *⚡मालवण ता.२४-:* नादुरुस्त बनलेल्या रस्त्यांची जबाबदारी माझी सांगणारे आणि सदैव जनते सोबत म्हणणारे आमदार हे मतदारांच्या गाड्या खिळखिळया झाल्यात, मणक्यात गॅप झाल्यात काही अपघात ग्रस्त झालेत त्यांची जबाबदारी घेणार का? असा सवाल मालवणचे माजी सभापती उदय परब यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आमदार वैभव नाईक यांना…

Read More

गणेशोत्सवनंतर जिल्ह्यात आता कोरोना उत्सव

मनसे कुडाळ अध्यक्ष प्रसाद गावडे यांची बोचरी टीका सिंधुदुर्गनगरी ता२४ गणेशोत्सवा नंतर आता जिल्हा प्रशासनाला जिल्ह्यात कोरोना उत्सव साजरा करण्याचे वेध लागले आहेत. जिल्ह्यात आरोग्य प्रशासनाकडून अँटीजन चाचण्या वाढवत संक्रमित आकडा फुगवून निर्बंध आणण्याचा बेत आखला जात असल्याचा आरोप मनसे कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केला आहे. कोरोना आपत्ती कार्यकाळ चालू झाल्यापासून संचारबंदी लागून…

Read More
You cannot copy content of this page