आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी माझी…
आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत ग्वाही वैभववाडी प्रतिनिधी कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे. ज्या लाभार्थ्यांची यादीत नावे नाहीत त्यांनी अजिबात नाराज होऊ नये. केंद्रीय मंत्री आदरणीय नारायण राणेसाहेब यांच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यात उर्वरित नागरिकांना यादीत समावेश करण्याच्या दृष्टीने स्वतः मी प्रयत्नशील राहील, अशी…
