परिवर्तनाकरिता सांघिक प्रयत्न केल्यास मतदारांवर प्रायश्चित करण्याची वेळ येणार नाही…
पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन… देवगड ,(प्रतिनिधी) देवगड जामसंडे शहराला ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा असून या नगरपंचायत निवडणुकीत परिवर्तनाची गरज आहे.त्याकरिता शिवसेना राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या आघाडीला संधी द्या.या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल पर्यटनात्मक विकास तसेच सर्वसामान्य नागरिकांचे रस्ते ,पाणी पर्यटन विकासाबरोबर देवगड करीता आवश्यक असणारी ४५ कोटींची नळपाणी योजने करीता प्रयत्नशील…
