आशासेविकांच्या मानधनात वाढ होण्यासाठी अधिवेशनात आवाज उठविणार:आम.नितेश राणे
कणकवली 11 डिसेंबर (प्रतिनिधी)- कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घर सोडले नाही. मोठ्यात मोठे मंत्री सुद्धा घराबाहेर पडले नाहीत. मात्र, गावागावांत आणि घराघरांत आशासेविका पोचल्या आणि जनतेला सेवा दिली. तुम्ही आमच्यासाठी जेव्हढे करता त्याची परत फेड करता येणार नाही. मात्र अधिवेशनात तुमचे प्रश्न मांडून शासनाकडून तुमच्या मानधनात भरीव वाढ करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे….
