अखेर नितेश राणे निघाले घरी
ओरोस ता.०१-:* आ नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळताच अटक करण्यासाठी व्यूहरचना करणाऱ्या सिंधुदुर्ग पोलिसांना अखेर माघार घ्यावी लागली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा दहा दिवसांच्या असलेल्या दिलाशामुळे पोलिसांना आ राणे यांना अटक करण्यास कायदेशीर अडचण आली. त्यामुळे सुमारे पाऊण तास चाललेल्या या अटक सापळा नाट्याचा भेद करीत आ राणे अखेर घरी गेले आहेत. दरम्यान, उच्च न्यायालयात…
