Headlines

नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळाकडून महिला पत्रकार संजना हळदिवे यांचा सत्कार…

महिला दिनानिमित्त करण्यात आला सत्कार… कणकवली ता.०८-:* सारे” गृह ” जीचे “ऋणी” असते, अशी ती गृहिणी! आज खरे तर अशाच सर्व गृहिणींचा जागतिक दिवस आणि या दिवसाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ(आप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली आपण आहात म्हणून आम्ही ॐ नमो भगवते भालचंद्राय यांनी पत्रकारिता या आव्हानात्मक क्षेत्रात गेली १० वर्ष विना खंडित…

Read More

भंडारी भवन येथे जागतिक महिला दिन साजरा…

महिला दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यां महिलांचा करण्यात आला सत्कार सावंतवाडी ता.०८-:* जागतिक महिला दिनानिमित्त सावंतवाडी भंडारी भवन येथे महिला दिन साजरा करण्यात आला.दिनांक ७ रोजी पाककला स्पर्धा घेण्यात आली यामध्ये प्रथम क्रमांक डाॅ.सौ.निकीता देव्या सुर्याजी द्वितीय क्रमांक सौ.संगिता समीर हडकर तृतीय क्रमांक श्रीमती शामल शरद धुरी उत्तेजनार्थ सौ.संजना कोरगांवकर यांना देण्यात आले. त्याचप्रमाणें प्रश्नमंजुषा…

Read More

आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल मधील मुलींना सायकल वाटप…

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि जन शिक्षण संस्थे मार्फत राबविण्यात आला उपक्रम सावंतवाडी ता.०८-:* मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन केंद्र संकल्पने अंतर्गत जन शिक्षण संस्था सिंधुदुर्ग तर्फे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नातून आणि गोवा विमान प्राधिकरण यांच्या माध्यमातून आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल मधील मुलींना सायकल वाटप करण्यात आले…

Read More

महिलांची छेडछाड बंद झाली तरच महिला दिन कार्यक्रमाचे फलित

जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांचे प्रतिपादन ओरोस ता.०८-:अंगणवाडी सेविकांनी माझ्या सारख्या अनेक महिलांना घडविले आहे. कोरोना काळात रस्त्यावर उतरून काम केले आहे. शरीर दिसते पण मेंदू दिसत नाही. परंतु मेंदू शरीरावर नियंत्रण ठेवत असतो. त्याप्रमाणे लहान मुलांचे मेंदू म्हणजे अंगणवाडी सेविका आहेत. आजच्या मुलांच्या मनामध्ये जबाबदारीची जाणीव करून देण्याची जबाबदारी महिलांची आहे. ज्यावेळी रस्त्यावर…

Read More

महिलांना ३६५ दिवस हवा सन्मान

महिला दिन कार्यक्रमात;जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांचे प्रतिपादन ओरोस ता.०८-:८ मार्च आला की त्यादिवशी महिलांचा सन्मान करायचा. एक गुलाब द्यायचा, एवढे पुरेसे नाही. महिलांचा सन्मान ३६५ दिवस झाला पाहिजे. गुलाब न देता पुरुषाने स्वतःच्या हाताने एक कप चहा बनवून दिला तरी मोठा सन्मान आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात घरातील महिलांचे मोठे योगदान असते. ती ऑफिस सांभाळताना घरही सांभाळते….

Read More

अंगणवाडी सेविका,मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्कार वितरण संपन्न

ओरोस ता.०८-:एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, अंगणवाडी मिनी सेविका तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना 2021-22 चे आदर्श पुरस्कार देऊन महिला दिनी गौरविण्यात आले. जिल्ह्यातील ४९ अंगणवाडी सेविका व ४९ मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका आठ आणि पर्यवेक्षिका तीन अशाप्रकारे कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व बचतपत्र देऊन गौरविण्यात आले. जिल्हा नियोजन समितीच्या नवीन…

Read More

कातवड येथे संपन्न झाला जीआय मार्गदर्शन कार्यक्रम

ओरोस ता.०८-:7 मार्च 2022 रोजी कातवड पाळशीवाडी येथे भौगोलिक मानांकन (जीआय) बाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.शासनाच्या कृषी विभागाने जिल्ह्यात अशाप्रकारे प्रथमच जीआय मानांकनसाठी कार्यक्रम राबविला आहे. यावेळी व्यासपीठावर कातवड सरपंच उदय नाईक, स्नेहसिंधु पदवीधर संघ सिंधुदुर्गचे सचिव डी आर परब, काजू उद्योजक तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग कोकम महासंघाचे अध्यक्ष सुरेश नेरुरकर, गोपुरी आश्रम कणकवलीचे व्यवस्थापक…

Read More

महिलांना जिल्हा बँक घरपोच सेवा देणार

बँक आयोजित महिला दिन;कार्यक्रमात अध्यक्ष मनीष दळवी यांची ग्वाही सिंधुदुर्गनगरी ता ०८ जिल्ह्यातील महिलांसाठी जिल्हा बॅँकेमार्फत विशेष योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून १ एप्रिल पासून योजना राबविण्यास सुरुवात केली जाणार आहे. प्रत्येक महिलेला चागली सेवा देण्यास कटिबद्ध असून वृद्ध महिलांना घरपोच सेवा दिली जाणार आहे. असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज…

Read More

वि स खांडेकर महाविद्यालयात महिला दिन साजरा

माजी नगरसेविका दीपाली भालेकर यांनी केले मार्गदर्शन सावंतवाडी ता.०८-:* वि स खांडेकर विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी जागतिक महिला दिनानिमित्त मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन…

Read More

कवीची प्रगल्भता जेवढी अधिक, तेवढे त्याचे काव्य सकस – विजय जोशी

मालवण ता.०८-:* जीवन जाणीवेच्या तळापर्यंत जावून सत्याचा जी कविता शोध घेते तीच खरी कविता असते. कवीची प्रगल्भता जेवढी अधिक असते तेवढे त्याचे काव्य सकस असते, म्हणून कवीने सामाजिक बांधिलकी जपत समाज अभिरुची लक्षात घेऊन समाजाला जे आवश्यक आहे ते देण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी गझलकार व समीक्षक श्री. विजय जोशी यांनी येथे…

Read More
You cannot copy content of this page