साथ रोगावर त्वरित वैद्यकीय उपचार घ्या
डॉ संदीप सावंत
⚡सावंतवाडी ता.२५-: पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे जलजन्य आजार तसेच डासामुळे पसरणारे मलेरिया (हिवताप), डेंग्यू, चिकुनगुन्या, हत्तीरोग यासारखे किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असते. त्या अनुषंगाने पिण्याचे पाणी गाळून, उकळून पिणे व किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डास प्रतिबंधक उपाययोजना करणे, तापसदृश्य आजारांवर त्वरित वैद्यकीय उपचार घेणे अत्यंत डॉ. श्री. संदीप सावंत आवश्यक आहे असे आवाहन वैद्यकीय…
