लाभार्थ्यांनी पत्राद्वारे मानले पंतप्रधानांचे आभार
⚡वेंगुर्ला ता.२५-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ वर्षाच्या आपल्या कार्यकालात सर्व सामान्य जनतेला घर, शौचालय, मोफत गॅस कनेक्शन, मोफत विज कनेक्शन, आयुष्यमान भारत योजनेतून पाच लाखांपर्यंत मदत, शेतकरी सन्मान योजनेतून तीन महिन्यांनी खात्यात पेसे, गरीब कुटुंबांना मोफत धान्य आदी आवश्यक असलेले लाभ मिळवून दिले आहेत. अशा लाभार्थ्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानणारी पत्रे भाजपा कार्यालयात…
