Headlines

कै तानाजी कोळेकर यांच्या निर्धार घरांचे स्वप्नातील वास्तू सुपूर्द व सत्कार कार्यक्रम १३ रोजी

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची उपस्थिती ⚡सावंतवाडी ता.११-: सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या समाजप्रिय दानशूर व्यक्ती व क्रीडा यांच्या पुढाकारातून सावंतवाडीतील प्रसिद्ध क्रिकेटपटू कै. तानाजी कोळेकर यांच्या निर्धार घराचे स्वप्न साकार करण्यासाठी हातभार लावणाऱ्या दानशूर व्यक्तींचा सत्कार समारंभ व वास्तू सुपुद सोहळा गुरुवारी दि. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या शुभ हस्ते…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मानसिक तणाव बाबत मार्गदर्शन

अदिती कशाळीकर यांची उपस्थिती ⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे समुउपदेशिका श्रीमती अदिती कशाळीकर यांनी मानसिक तणावाची कारणे, शिक्षण, भविष्य , नातेसंबंध, कामाच्या ठिकाणी तणाव या बद्दल माहिती देत, समुउपदेशांबाबत मार्गदर्शन केले आहे. यावेळी अपघातानंतर, व खराब जीवन शैली मुळे येणारे नैराश्य, तसेच मानसिक आरोग्य समस्या म्हणजे नैराश्य, चिंता विकार, स्मृतिभ्ंश, सिझोफ्रेनिया, इत्यादी आजाराबाबत कशा प्रकारे…

Read More

मळगाव येथील रवळनाथ मंदिरातील जागर उत्सवास सुरूवात

जागर उत्सव कालावधीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम ⚡सावंतवाडी ता.११सहदेव राऊळ-: मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरातील जागर उत्सवास मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. या जागर उत्सव कालावधीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरात दरवर्षी कोजागिरी पोर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीत जागर उत्सव होत असतो. महिनाभर सुरू…

Read More

गिर्येत मच्छिमार मेळावा संपन्न

बांदेवाडी मच्छिमार सोसायटीचे आयोजन ⚡देवगड ता.१०-: गिर्ये बांदेवाडी मच्छीमार सोसायटीच्या वतीने,नुकताच मच्छीमार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित मच्छीमार बांधवांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची माहिती सांगण्यासाठी फिशरिजचे अधिकारी श्री महाकाल , तसेच मच्छीमार अपघात विमा योजनेची माहिती देण्यासाठी देवगड पोस्ट ऑफिस चे अधिकारी श्री धुरी. सोबत बांदेवाडी मच्छीमार सोसायटी सर्व संचालक मंडळाचे सदस्य, रामेश्वर…

Read More

स्वस्थ बालक स्पर्धेत चैतन्य करलकर व आराध्या परब प्रथम

महिला व बालविकास विभागामार्फत घेण्यात आल्या स्पर्धा मालवण, दि प्रतिनिधीमहिला व बाल विकास विभागामार्फत घेण्यात आलेल्या स्वस्थ बालक स्पर्धेत सहा महिने ते तीन वर्ष या वयोगटात चैतन्य करलकर तर तीन वर्षे ते पाच वर्षे वयोगटात आराध्या परब यांनी प्रथम क्रमांक पटकावला.महिला व बाल विकास विभागामार्फत दरवर्षी सप्टेंबर महिना पोषण महिना म्हणून राबविला जातो. या महिन्यात…

Read More

सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने उद्या मालवणात फनी गेम्स स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.१०-: मालवण येथील युवा सामाजिक कार्यकर्ते श्री सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्यावतीने आणि भवानी मित्रमंडळ गवंडीवाडा यांच्या सहकार्याने मंगळवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत या वेळेत भवानी मंदिर गवंडीवाडा येथे महिलांसाठी तसेच पंधरा वर्षाखालील मुलांसाठी फनी गेम्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या महिलांना आकर्षक पैठणी बरोबरच बक्षिसे देण्यात…

Read More

मालवणात खलाशाचा मृत्यू

आकस्मिक मृत्यू म्हणून पोलिसात नोंद मालवण दि प्रतिनिधीमालवण येथे मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून कामास असलेल्या काशिनाथ सीताराम सरोदे (वय ५७) रा. लांजा रत्नागिरी यांना मासेमारी दरम्यान सोमवारी दुपारी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तात्काळ मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अशी…

Read More

मालवण बंदर जेटीवरील हाणामारी प्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल

दोन्ही गटाकडून देण्यात आल्या तक्रारी मालवण (प्रतिनिधी) मालवण बंदर जेटी येथील किनाऱ्यावर स्टॉल उभारणीवरून काल रविवारी पर्यटन व्यावसायिक सतीश आचरेकर व गौरव प्रभू यांच्यात झालेल्या तुंबळ हाणामारीच्या घटनेनंतर दोन्ही गटांकडून मालवण पोलीस स्थानकात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत यामध्ये सतीश रामचंद्र आचरेकर, आनंद रामचंद्र आचरेकर (दोन्ही रा. मेढा मालवण) तसेच गौरव सुरेंद्र प्रभू,…

Read More

राजभाषा मराठीला बोली भाषेमुळे समृध्दी
जेष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर

मालवण दि प्रतिनिधीप्रत्येक भाषा ही तिच्या बोली भाषेतून आलेल्या म्हणी आणि वाकप्रचारातून समृद्ध होत असते. राजभाषा असलेल्या मराठीलाही बोली भाषेनेच समृद्ध केले आहे. भाषा आणि बोलीभाषा यांच्यातून आलेल्या शब्दांमध्ये अनेक अर्थ दडलेले असल्याने त्याचा विद्यार्थ्यांनी सूक्ष्मपणे अभ्यास करावा. पुस्तकातील वाचलेले आपल्या कायम स्मरणात राहते. वाचलेले एखादे पुस्तकही आपले आयुष्य बदलून टाकू शकते म्हणून विद्यार्थ्यांनी सतत…

Read More

राजभाषा मराठीला बोली भाषेमुळे समृध्दी
जेष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर

मालवण दि प्रतिनिधीप्रत्येक भाषा ही तिच्या बोली भाषेतून आलेल्या म्हणी आणि वाकप्रचारातून समृद्ध होत असते. राजभाषा असलेल्या मराठीलाही बोली भाषेनेच समृद्ध केले आहे. भाषा आणि बोलीभाषा यांच्यातून आलेल्या शब्दांमध्ये अनेक अर्थ दडलेले असल्याने त्याचा विद्यार्थ्यांनी सूक्ष्मपणे अभ्यास करावा. पुस्तकातील वाचलेले आपल्या कायम स्मरणात राहते. वाचलेले एखादे पुस्तकही आपले आयुष्य बदलून टाकू शकते म्हणून विद्यार्थ्यांनी सतत…

Read More
You cannot copy content of this page