रेल्वे कारशेड प्रकल्प सुरेश प्रभू केंद्रीय रेल्वेमंत्री असताना का आणला नाही?
डॉ.जयेंद्र परूळेकर : रिफायनरी प्रकल्प शाश्वत विकासाच्या दृष्टीने शहापणाचे ठरणार आहे का? ⚡सावंतवाडी ता.११-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोजगाराच्या प्रतिक्षेत असणाऱ्या युवकांच्या दृष्टीने रेल्वे कारशेड प्रकल्प सुरेश प्रभू केंद्रीय रेल्वेमंत्री असताना त्यांनी का आणला नाही? असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते डॉ.जयेंद्र परूळेकर यांनी उपस्थित केला. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिली असून त्यात असे नमूद…
