Headlines

कट्टा येथे २७ नोव्हेंबर रोजी महारक्तदान शिबीर

⚡मालवण ता.१९-: कट्टा येथील कै. डी. बी. ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित महारक्तदान शिबीर दि. २७ नोव्हेंबर रोजी कट्टा येथे आयोजित केले आहे. यावेळी गोवा मेडिकल कॉलेज, बांबोळी, जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग, एसएसपीएम मेडिकल कॉलेज, पडवे यांचे सहकार्य लाभणार आहे. शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहआयोजक आभाळमाया ग्रुप व जी. एच. फिटनेस यांनी केले आहे.

Read More

कट्टा वराडकर हायस्कूलला साऊंड सिस्टिम मिक्सर भेट

⚡मालवण ता.१९-: पेंडूर सहकारी सोसायटीचे चेअरमन व सामाजिक कार्यकर्त्या दीपा सावंत यांनी येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला साऊंड सिस्टिमसाठी लागणारा मिक्सर भेट दिला. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, श्याम पावसकर, सुधीर वराडकर, शेखर पेणकर, संजय नाईक, देवयानी गावडे, अमित सावंत, बिपिन सावंत आदी उपस्थित होते. भेटवस्तू दिल्याबद्दल संस्थाध्यक्ष अजयराज…

Read More

वायरी येथील शिंदे गट शिवसेनेचा मेळावा पुढे ढकलला

⚡मालवण ता.१९-: मालवण वायरी येथे बाळासाहेबांची शिवसेनेचा मेळावा २० ऑक्टोबर रोजी वायरी येथील आर. जी. चव्हाण मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची कॅबिनेट बैठक आयोजित केल्यामुळे उद्योगमंत्री उदय सामंत आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे हा मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे. पुढील तारीख लवकरच…

Read More

सेवांगणमध्ये विद्यार्थी- पालक मेळावा संपन्न

⚡मालवण ता.१९-: मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण मध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त सेवांगणच्या मोफत शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गातील विद्यार्थी व पालक यांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी उपस्थितांनी मनोगते व्यक्त करत वाचनाचे महत्व विशद केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सेवांगणचे अध्यक्ष देवदत्त परुळेकर यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला….

Read More

देश महासत्ता बनविण्याचे डॉ कलाम यांचे स्वप्न विद्यार्थ्यांनी पूर्ण करावे

जेष्ठ विचारवंत महाबळेश्वर सामंत यांचे आवाहन बांदा/प्रतिनिधीआपला भारत देश जागतिक महासत्ता बनवण्याचे स्वप्न मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी पाहिले. भारत देश आण्विक सक्षम करण्याकडे अधिक लक्ष दिले आणि मे १९९८ ला पोखरण मध्ये देशातील सर्वात शक्तिशाली अणू चाचणी करून सक्षम भारताची जगाला ओळख करून दिली. आपला देश जागतिक महासत्ता बनवणे हे त्यांचे स्वप्न…

Read More

कणकवलीत भाजपने शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या पुतळ्याचे केले दहन

⚡कणकवली ता.१९-: कणकवलीत भारतीय जनता पक्षाच्यावतीने शिवसेना नेते आम.भास्कर जाधव यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.यावेळी राणे कुटूबियांच्या विरोधात टीका केल्यास याद राखा,असा इशारा देत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी नीम का पत्ता कडवा है, भास्कर जाधव भडवा है..,भारतीय जनता पार्टी चा विजय असो,राणे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है.. अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या….

Read More

आम.नितेश राणे यांची रत्नागिरी मत्स्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे यांनी घेतली भेट

⚡कणकवली ता.१९-: भाजपा आमदार नितेश राणे यांची रत्नागिरी मत्स्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे यांनी कणकवली ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातील विजयदुर्ग परिसरात गिर्ये येथे शासकिय मत्स्य महाविद्यालय मंजूर करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल आभार व्यक्त केले.यावेळी प्राध्यापक डॉ. अभय सावंत, डॉ. सुरेश नाईक, डॉ. जयाप्पा कोळी, डॉ. मनोज घुघुसकर, श्री. कल्पेश…

Read More

युनिक अकॅडमी कणकवली च्या यशवंतांचा दीपोत्सव व स्नेहमेळावा

⚡कणकवली ता.१९-: युनिक अकॅडमी कणकवली च्या सर्व यशवंतांचा स्नेहमेळावा आणि दीपोत्सव रविवार 23 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.30 वा.साद फाउंडेशन सिंधुदुर्गच्यावतीने युनिक अकॅडमी कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे. स्पर्धापरीक्षेतून अभ्यास ते अधिकारी असा यशस्वी प्रवास करणाऱ्या युनिक अकॅडमी कणकवली च्या यशवंतांचा विद्यार्थी दशेत असताना सुरु केलेला अभ्यास, परीक्षा आणि प्रशासनात आल्यानंतरचा अनुभव असा संपूर्ण…

Read More

विलवडे माऊली मंदिरात श्री हरीनाम सप्ताह उद्या

⚡बांदा ता.१९-:  विलवडे येथे  श्री देवी माऊली मंदीरात सालाबातप्रमाणे शुक्रवारी २१ आँक्टोबर रोजी रमा एकादशी मुहूर्तावर सातप्रहाराचा  श्री हरीनाम सप्ताह साजरा होत आहेत.       शुक्रवारी सकाळी १०वा.देवी पालखीचे मंदिरात आगमन,सकाळी १०:३०वाजेपर्यत देवीची पूजा सकाळी ११वा. श्री हरीनाम सप्ताहला सुरवातसायंकाळी ७ वाजता गावातील महिलाची वारकरी दिंडी कार्यक्रम  रात्रौ ११वा. जागर कार्यक्रम    शनिवारी पहाटे काकड आरती, सकाळी नामवंत…

Read More

पावसामुळे नुकसान झालेल्या भातशेतीचे त्वरीत पंचनामे होऊन नुकसान भरपई द्या

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मागणी ⚡वेंगुर्ले ता.१९-: तालुक्यात सध्या झालेल्या अवकाळी पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच नवीन आलेल्या आंबा मोहोराचे नुकसान झाले असून याचे परिणाम पुढे दिसून येणार आहेत. तरी शेतक-यांचे व फळ बागायतदारांच्या शेतीचे त्वरीत पंचनामे होऊन नुकसान भरपाई देण्यात यावी. असे न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वेंगुर्ला…

Read More
You cannot copy content of this page