श्री नवनितानंद महाराजांचे सातारा येथे अपघाती निधन
कल्याण येथे पार्थिव ठेवण्यात येणार आहे दर्शनासाठी;सिंधुदुर्गातील असंख्य अनुयायी कल्याणच्या दिशेने रवाना ⚡बांदा ता.१९-: मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी रायगड जिल्ह्यात श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना करणारे व राज्यभरात लाखो अनुयायी असलेले श्री नवनीतानंद महाराज (मोडक महाराज) यांचे आज पहाटे पुणे -सातारा महामार्गावर सातारा शहरानजिक अपघातात निधन झाले. त्यांची सुमो गाडी दुभाजकाला धडकल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली….
