Headlines

माजगावात आरोग्य शिबीर संपन्न

⚡सावंतवाडी ता.१६-: एस.एस.पी.एम मेडीकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल पडवे, सिंधुदुर्ग व ग्रामपंचायत माजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर माजगाव ग्रामपंचायतमध्ये आयोजित करण्यात आले. यावेळी उद्घाटन कार्यक्रमाला माजगाव सरपंच मा. अर्चना सावंत, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मा. रेश्मा सावंत, उपसरपंच मा. संतोष वेजरे उर्फ बाळा वेजरे, व कानसे, धुरी, कासार, कुंभार, भोगण इ….

Read More

सेवानिवृत्त शिक्षिका सौ. ज्यूली फर्नांडीस यांचे अल्पशा आजाराने निधन

मालवण दि प्रतिनिधी मालवण चिवला बीच येथील रहिवाशी आणि भंडारी ए. सो. हायस्कुलच्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ. ज्यूली जॉन फर्नांडिस (वय ६०) यांचे गुरुवारी मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. मालवण येथील भंडारी हायस्कुलच्या सेवानिवृत्त शिक्षिका ज्यूली फर्नांडिस या विध्यार्थी प्रिय शिक्षिका होत्या. मराठी, विज्ञान विषय शिकविण्यात त्यांचा हातखंडा होता. पूर्वाश्रमीच्या हिलोरीन जुजे चोडणेकर म्हणजेच ज्यूली फर्नांडिस…

Read More

इन्सुली परबवाडी येथील ५०० काजू कलमे आगीत जाळली

पाईप लाईन सुद्धा आगीचे बनली भक्ष्य;१० लाखांचे नुकसान बांदा ता.१४-:इन्सुली परबवाडी येथे काजु बागायतीला बुधवारी अज्ञाताकडुन लावण्यात आलेल्या आगीत सुमारे पाचशेहुन अधिक काजू कलमे व पाईपलाईन जळून खाक झाली. ऐन काजू हंगाम सुरू असताना काजू बागायतीला लागलेल्या आगीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. या आगीत सात ते आठ शेतकऱ्यांचे सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले. आग…

Read More

इन्सुली परबवाडी येथील ५०० काजू कलमे आगीत जाळली

पाईप लाईन सुद्धा आगीचे बनली भक्ष्य;१० लाखांचे नुकसान बांदा ता.१६-:इन्सुली परबवाडी येथे काजु बागायतीला बुधवारी अज्ञाताकडुन लावण्यात आलेल्या आगीत सुमारे पाचशेहुन अधिक काजू कलमे व पाईपलाईन जळून खाक झाली. ऐन काजू हंगाम सुरू असताना काजू बागायतीला लागलेल्या आगीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. या आगीत सात ते आठ शेतकऱ्यांचे सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले. आग…

Read More

पाडलोस माडाचेगाळव मोरीपूल वाहतुकीस धोकादायक

अनेक वर्षांच्या मागणीकडे आजही दुर्लक्ष : पावसाळ्यात हानी होण्याची शक्यता ⚡बांदा ता.१६-: पाडलोस माडाचेगाळव मोरीपुलाचा अर्धा भाग कोसळून तीन महिन्यांचा कालावधी उलटला. परंतु अद्याप याकडे आश्वासन देणाऱ्यांसह लोकप्रतिनिधी, नेतेमंडळी व प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले. सद्यस्थितीत पूल वाहतुकीस धोकादायक असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे निदान पावसाळ्यापूर्वी तरी पूल वाहतुकीस निर्धोक करावे अशी मागणी माडाचेगाळव ग्रामस्थांनी…

Read More

तिरवडे ग्राम पंचायतच्या २०१७ ते २०२२ मधील कामकाजाची चौकशी करा

विद्यमान सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन मालवण दि प्रतिनिधी :ग्रामपंचायत तिरवडे येथील डिसेंबर २०१७ ते २०२२ या कालावधीत झालेल्या कामकाजाची व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी व्हावी. अशी मागणी सरपंच, सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ग्रामपंचायत खात्यात केवळ सातशे रुपये शिल्लक ठेवले होते. ग्रामपंचायत तिरवडे ची अनेकांची…

Read More

रोटरी आनंद मेळा अंतर्गत 20 मार्च रोजी मेरी आवाज सुनो स्पर्धा

⚡कणकवली ता.१६-: रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल आयोजित रोटरी आनंद मेळा अंतर्गत सोमवार 20 मार्च रोजी मेरी आवाज सुनो स्पर्धा होणार आहे. मेरी आवाज सुनो स्पर्धेतएक हिंदी गीत व एक मराठी गीत सादर करावे. प्रत्येक गीतातील धृपद आणि एक कडव सादर करावे. प्रत्येक गीतासाठी 4 मिनिटांचा कालावधी मिळेल. स्पर्धेच्या दिवशी सकाळी ऑडिशन होईल, ऑडिशनला सादर…

Read More

कर्मचारी तिसऱ्या दिवशीही संप आंदोलनावर ठाम

धरणे धरत केले आंदोलन सिंधुदुर्गनगरी ता १६जिल्हा परिषद कर्मचारी “जुनी पेन्शन लागू करा” या मागणीसाठी एकवटले असून त्यानी १४ मार्च पासून बेमुदत संप पुकारून जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे.आजचा तीसऱ्या दिवशीही कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना एकत्र आल्या असून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर गेले तिन…

Read More

बांदा नाबर शाळा ते तलाठी कार्यालय गटार कामाचा शुभारंभ

जेष्ठ व्यापारी भाई शिरसाट यांनी वाढविले श्रीफळ ⚡बांदा ता.१६-: बांदा नाबर शाळा ते तलाठी कार्यालय पर्यंत गटार बांधकामचा आज ज्येष्ठ व्यापारी श्रीकृष्ण उर्फ भाई शिरसाट यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. १४ व्या वित्त आयोग निधीतून या कामासाठी २ लाख ५० हजार रुपये मंजूर झाले आहेत. यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत…

Read More

कोकणात पहिलाच गाबीत महोत्सव २७ एप्रिलपासून “दांडी किनाऱ्यावर” होणार

२४ मार्च रोजी धुरीवाडा येथे बैठकीला उपस्थित राहण्याचे परशुराम उपरकर यांचे आवाहन ⚡कणकवली ता.१६-: अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ, गाबीत समाज महाराष्ट्र, गाबीत समाज सिंधुदुर्ग आयोजित कोकणात पहिलाच गाबीत महोत्सव २७ एप्रिल ते ३० एप्रिल २०२३ पर्यंत चार दिवसांसाठी मालवण येथील “दांडी किनाऱ्यावर” आयोजित करण्यात येत आहे. गाबीत महोत्सवाच्या निमित्ताने गाबीत समाज बांधवांची महत्त्वाची बैठक…

Read More
You cannot copy content of this page