तिलारी कार्यालयावर सोमवारी शेतकऱ्यांचा धडक मोर्चा
रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे : अधिकाऱ्यांना पडला आश्वासनांचा विसर ⚡बांदा ता.१८-: कवडीमोल दरात शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी करून तिलारी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत बांदा शाखा कालव्याचे काम गेली तीस वर्षे सुरू असून अद्याप रोणापालपर्यंत पाणी काही आले नाही. अधिकाऱ्यांनी ४२ किमीपर्यंत पाणी सोडणार असल्याचे पत्र दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याने अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी विलवडे, इन्सुली,…
