तुळस गावातील जल जीवन कामांत भ्रष्टाचार
जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन;राधाकृष्ण गोलतकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा ⚡ओरोस ता १७-: वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावात जल जीवन मिशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांत प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळे याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. अन्यथा कुटुंबासह १ मे रोजी ग्रामस्थ उपोषण छेडतील, असा इशारा लेखी निवेदनाद्वारे ग्रामस्थ राधाकृष्ण दशरथ गोलतकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिला आहे.जिल्हाधिकारी…
