Headlines

शालेय शिक्षण विभागाकडून पोषण आहारासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त

समितीत नितीन वाळके यांचा समावेश ⚡मालवण ता.१७-: राज्यातील शाळांमध्ये पोषण आहार म्हणून दिल्या जाणाऱ्या खिचडीपासून आता विद्यार्थ्यांची सुटका होण्याची चिन्हे आहेत. पोषण आहारामध्ये स्थानिक अन्नपदार्थ, तृणधान्ये, अन्य पदार्थांचा समावेश करून आहाराचा दर्जा आणि पौष्टिकता वाढवण्यासाठी, सध्याच्या पाककृतींमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली असून यात सदस्य म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी…

Read More

वायंगणतड येथील युवकाची गळफास घेत आत्महत्या

⚡दोडामार्ग ता.१७-: वायगंणतड येथील प्रथमेश वसंत सावंत (वय २९) या युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृतदेह विच्छेदनासाठी साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला.दोडामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकुर व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.तर उशीरा शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात…

Read More

सफाई, नळ कामगारांचे दोन महिन्यांचे मानधन थकले

उद्यापासून करणार काम बंद: प्रशासनाला दिले निवेदन दोडामार्ग ता.१७-: कसई-दोडामार्ग नगरपंचायतच्या सफाई कर्मचारी व नळ कामगार यांचे दोन महिन्याचे मानधन मिळाले नाही. त्यामुळे मंगळवारपासून बेमुदत काम बंद करणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे येथील नगरपंचायतचे सर्व सफाई कर्मचारी व नळ कामगार यांना फेब्रुवारी व मार्च…

Read More

डंपरच्या धडकेत जिल्हा न्यायालयाच्या वरिष्ठ लिपिक ठार…

झाराप झिरो पाँईट येथील घटना ; रुग्णालयात मोठी गर्दी ⚡सावंतवाडी ता.१७-: भरधाव डंपर ने धडक दिल्याने जिल्हा न्यायालयातील वरिष्ठ लिपिक सुषमा गणपत नेमण (52) रा. मातोंड पेडूर या ठार झाल्या. हा अपघात आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर झारा झिरो पॉईंट येथे घडला. घटनेची माहिती समजतात येथील उपजिल्हा रुग्णालयात न्यायालयातील कर्मचारी तसेच बार…

Read More

गंभीर, क्षयरोग रुग्णांना केले वैद्यकीय साहित्य वाटप

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात सामाजिक संस्थांचा उपक्रम बांदा/प्रतिनिधीरोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा, रोटरी क्लब ऑफ बांदा, रोटरॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी, रोटरॅक्ट क्लब ऑफ पॉलिटेक्निक सावंतवाडी यांच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथे गंभीर व क्षयरोग रुग्णांसाठी वैद्यकीय साहित्य देण्यात आले. यात क्षयरोग रुग्णांसाठी थुंकी जेल मध्ये बदलणारी पिशवी देण्यात आली.यावेळी रोटरॅक्ट क्लब बांदाचे अध्यक्ष अक्षय…

Read More

रस्त्याचे निकृष्ट सुरू असलेले काम ग्रामस्थांनी पाडले बंद

पुन्हा काम करण्याची मागणी ⚡आंबोली,ता.१७-: चौकुळ येथील मुख्य रस्त्याचे निकृष्ट आणि अत्यंत बोगस काम करून शासनाच्या पैशाची लूटमार करणाऱ्या ठेकेदाराचे काम चौकुळ ग्रामस्थांनी बंद पडून दर्जाहीन केलेले काम पुन्हा करा अन्यथा ग्रामस्थांच्या रोषास सामोरे जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. चौकुळ येथील मुख्य रस्त्याचे काम आंबोली चौकुळ येथे दर्जाहीन आणि बोगस काम करणाऱ्या ठेकेदाराला पुन्हा पुन्हा…

Read More

रस्त्याचे निकृष्ट सुरू असलेले काम ग्रामस्थांनी पाडले बंद

पुन्हा काम करण्याची मागणी ⚡आंबोली,ता.१७-: चौकुळ येथील मुख्य रस्त्याचे निकृष्ट आणि अत्यंत बोगस काम करून शासनाच्या पैशाची लूटमार करणाऱ्या ठेकेदाराचे काम चौकुळ ग्रामस्थांनी बंद पडून दर्जाहीन केलेले काम पुन्हा करा अन्यथा ग्रामस्थांच्या रोषास सामोरे जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. चौकुळ येथील मुख्य रस्त्याचे काम आंबोली चौकुळ येथे दर्जाहीन आणि बोगस काम करणाऱ्या ठेकेदाराला पुन्हा पुन्हा…

Read More

आत्मसंरक्षणासाठी कराटे कला बहुउपयोगी

ॲड.अजित गोगटे;कासार्डे हायस्कूल येथे दोन दिवसीय कराटे प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन ⚡कणकवली ता.१७-: चांगले आरोग्य आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी कराटे सारख्या खेळाचा सातत्याने सराव करणे अतिशय महत्त्वाचे आहे.कोणतीही मार्शल आर्ट कला स्वतः बरोबर कुटुंबाचे ही संरक्षण करण्यासाठी निश्चितच उपयोगी पडते. युवा पिढीसाठी निरोगी मनाबरोबर,निरोगी शरीर ठेवण्यासाठी मार्शल आर्टचे प्रशिक्षण हे आज काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आम….

Read More

कणकवली शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार

⚡कणकवली ता.१७-: कणकवली शहरातील टाक्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या किरकीची कोंड येथील पाणी साठा संपल्याने कणकवली शहराला होणारा पाणी पुरवठा 18 व 19 एप्रिल 2023 या दिवशी बंद राहणार आहे. शिवडाव धरणातून पाणी सोडण्यात आले असून पाणी पोहचण्यास सुमारे दोन दिवसाचा कालावधी लागणार आहे. पाणी उपलब्द्ध होताच पाणी पुरवठा पूर्ववत चालू करण्यात येईल. याची नागारिकांनी व…

Read More

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशात न्यायव्यवस्था जीवंत:महेश काणेकर

⚡कणकवली ता.१७-: डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशात न्यायव्यवस्था जीवंत असल्याचे प्रतिपादन कवी ,लेखक ,विचारवंत महेश काणेकर यांनी केले.नक्षत्राचं देणं काव्यमंच विभाग सिंधुदुर्ग आयोजीत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंती दिनी काव्यमैफल पूर्णा लोक सेवा संघ कसवण येथे संपन्न झाली त्यावेळी कवी ,लेखक ,विचारवंत महेश काणेकर अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.बाबासाहेबांच्याकष्ट व त्यागाचा उहापोह केला.काव्यमैफलचे उद्घाटन कसवण तळवडे गावचे…

Read More
You cannot copy content of this page