शालेय शिक्षण विभागाकडून पोषण आहारासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त
समितीत नितीन वाळके यांचा समावेश ⚡मालवण ता.१७-: राज्यातील शाळांमध्ये पोषण आहार म्हणून दिल्या जाणाऱ्या खिचडीपासून आता विद्यार्थ्यांची सुटका होण्याची चिन्हे आहेत. पोषण आहारामध्ये स्थानिक अन्नपदार्थ, तृणधान्ये, अन्य पदार्थांचा समावेश करून आहाराचा दर्जा आणि पौष्टिकता वाढवण्यासाठी, सध्याच्या पाककृतींमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली असून यात सदस्य म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी…
