संधी ओळखायला शिकलात तरच उच्च पद असो वा ध्येय गाठू शकता
श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या पदवीदान समारंभात गौरी कट्टे यांचे प्रतिपादन.. ⚡कणकवली ता.०७-: विद्यार्थांना त्याच्या जीवनामध्ये अनेक संधी मिळतात. मिळालेल्या संधी आपण ओळखायला शिकल्या पाहिजेत तरच पुढे जाऊन उच्च पदअसो वा ध्येय गाठू शकतो. शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षेत सुध्दा लक्ष केंद्रित करून अभ्यास केला पाहीजे. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी कठोर मेहनत तितकीच महत्वाची आहे…
