मनसे संघटना वाढली पाहिजे तर पक्षाचा झेंडा गावागावात पोहोचला पाहिजे…
संदीप दळवी:मेळावा अयशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना राज ठाकरे जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही… ⚡कुडाळ ता.३०-: मनसे संघटना वाढली पाहिजे तर गाव तिथे शाखा व पक्षाचा झेंडा गावागावात पोहोचला पाहिजे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मनसेच्या माध्यमातून नक्की प्रयत्न केले जातील, तुम्ही हा मेळावा यशस्वी करून दाखविला त्याची परतफेड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी ग्वाही मनसेचे राज्य सरचिटणीस तथा…
