वैभववाडी येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्यावतीने 6 रचजी होऊदे चर्चा कार्यक्रम…

⚡वैभववाडी ता.०५ संजय शेळके-: वैभववाडी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोबर 2023 सकाळी ठीक 11 वाजता होऊदे चर्चा विचारा प्रश्न अभियानाची कॉर्नर सभा संभाजी चौक वैभववाडी येथे संपन्न होणार आहे.सदर सभेला शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, अभियानाचे निरीक्षक शिवसेना नेते गुरुनाथ खोत, उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर…

Read More

पोईप येथे बांधकाम कामगार नोंदणी शिबीर संपन्न…

⚡मालवण ता.०५-: आमदार वैभव नाईक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पोईप येथे बांधकाम कामगारांसाठी ऑनलाइन नोंदणी शिबिर संपन्न झाले. यावेळी ५६ बांधकाम कामगारांचे ऑनलाइन अर्ज भरून नवीन नोंदणी करण्यात आली. कामगारांना शासन स्तरावर कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सदर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक असल्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पोईप येथे शिवरामपंत पालव…

Read More

रंगभरण स्पर्धेत बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळेचा विद्यार्थी समर्थ पाटील यांने राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला…

⚡बांदा ता.०५-: अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबईतर्फे घेण्यात आलेल्या ‘श्री गणेशोत्सव’ रंगभरण स्पर्धेत बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळेचा विद्यार्थी समर्थ सागर पाटील याने तिसरी ते चौथी गटात राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला. संपूर्ण राज्यातून ३४२ विद्यार्थी सहभागी झाले होते.प्रशाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये, वर्गशिक्षिका रसिका मालवणकर,आई वडील राणी सागर पाटील यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Read More

शेतकऱ्यांना भरपाई, जनतेला आनंदाचा शिधा देणारे संवेदनशील सरकार…

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले महायुती सरकारचे अभिनंदन ⚡ओरोस ता.०५-: जून-जुलै महिन्यातील पूर व अतिवृष्टीमुळे पिके व शेतजमिनींचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ १,०७१ कोटींचा निधी मंजूर केला आहे, तर आनंदाचा शिधा वाटपात पोहे आणि मैद्याचा समावेश झाल्याने सामान्य कुटुंबांचे दिवाळीचे दिवस अधिक आनंदाचे होणार आहेत, अशी भावना भाजपाचे जिल्हा अध्यक्ष…

Read More

मुसळधार पावसानंतर सावंतवाडी बाजारपेठ तुंबली…

जयप्रकाश चौकात गुडघाभर पाणी; पादचारी तसेच वाचालकांना पाण्यातून काढावी लागली वाट ⚡सावंतवाडी ता.०५-: शहरात आज सायंकाळ मुसळधार पाऊस झाला यात शहरातील मुख्य बाजारपेठेत जयप्रकाश चौक ते चंदुभवन परिसरात गुडघ्यावर पाणी साचले होते तर परिसरातील दुकानांच्या पायऱ्यांना पाणी लागले दरम्यान पावसाळ्यात व्यवस्थित गटारे साफ न केल्यामुळे हा प्रकार घडला असा आरोप येथील व्यापाऱ्यांकडून करण्यात आला.

Read More

विद्युत खांबाला मोटरसायकलची धडक बसल्याने ठाकरे गटाचे वायरी भागाचे शाखाप्रमुखांचे निधन…

⚡मालवण ता.०५-: मालवणहून वायरी येथील आपल्या घरी जात असताना अचानकपणे मोटरसायकलची धडक वायरी येथील हॉटेल साई माऊली नजिकच्या विद्युत खांबाला बसल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार ज्ञानेश्वर उर्फ गोटया बाबाजी मसूरकर (४२. रा. वायरी भूतनाथ) यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली गोट्या मसुरकर हे शिवसेना ठाकरे गटाचे वायरी भागाचे शाखाप्रमुख होते. त्यांच्या…

Read More

संजय गांधी ‘ चे लाभार्थी तीन महिने अनुदानाविना…

बाबूराव धुरी यांची माहिती:योजनेच्या पदाधिकाऱ्यांनी रक्कम तत्काळ प्रयत्न करावे… दोडामार्ग, ता.५-:संजय गांधी निराधार योजनेसह वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांना गेले तीन महिने अनुदान मिळालेले नाही.समाजातील वंचित,उपेक्षित,निराधार, दिव्यांग,वृद्ध अशा व्यक्तींना सरकारकडून दरमहा विशिष्ट रक्कम त्यांचे जगणे सुकर व्हावे म्हणून दिली जाते.पण गेले तीन महिने ती रक्कम लाभार्थ्यांना मिळालेली नाही, अशी माहिती शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी…

Read More

प्रभाकर शिरसाट यांना फार्मसिस्ट ऑफ द इयर पुरस्कार…

यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजने केला सन्मान ⚡बांदा ता.०५-: यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजच्या यावर्षीचा फार्मसिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार गेली ६० वर्षे सचोटीने व्यवसाय करत असलेल्या बांदा येथील पी एम शिरसाट मेडिकलचे मालक प्रभाकर महादेव शिरसाट यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अच्युत भोसले, सचिव संजीव देसाई, जिल्हा…

Read More

देशातील कारागिरांच्या उन्नतीसाठी पी एम विश्वकर्मा योजना…

केंद्रीयमंत्री नारायण राणे:सिंधुदुर्गनगरीतील परिसंवादात मोठा प्रतिसाद.. ओरोस ता.०५-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम विश्वकर्मा ही चांगली, महत्वाची योजना आणली आहे. स्वातंत्र्यानंतर दुर्लक्षित राहिलेल्या देशातील विश्वकर्मा यांना विकसित करण्यासाठी ही योजना आणली गेली आहे. यासाठी वेगवेगळ्या विभागांनी अनेक महिने अभ्यास केला. त्यानंतर ही योजना लागू करण्यात आली आहे. योजनेच्या माध्यमातून विश्वकर्मा यांच्या दारात लक्ष्मी दारात…

Read More

“बदलत्या जीवनशैलीत आरोग्याबरोबरच सौंदर्य विषयक जाणीव व जागृती सुद्धा महत्त्वाची…”

सौ वर्षा माळी:आरोग्य चांगले असल्यास कार्यक्षमता वाढते.. ⚡बांदा ता.०५-:येथील गोगटे -वाळके महाविद्यालयात गोगटे -वाळके महाविद्यालय बांदा आणि श्रीमती चंद्राबाई कल्लाप्पा म्हेत्री मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट, हलकर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला विकास कक्षा अंतर्गत” महिलांचे आरोग्य”हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने प्रमुख वक्त्या सौ वर्षा माळी (ब्युटीशियन कोल्हापूर) यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि त्यांचे आरोग्य व सौंदर्य…

Read More
You cannot copy content of this page