प्रभाकर शिरसाट यांना फार्मसिस्ट ऑफ द इयर पुरस्कार…

यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजने केला सन्मान ⚡बांदा ता.०५-: यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजच्या यावर्षीचा फार्मसिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार गेली ६० वर्षे सचोटीने व्यवसाय करत असलेल्या बांदा येथील पी एम शिरसाट मेडिकलचे मालक प्रभाकर महादेव शिरसाट यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अच्युत भोसले, सचिव संजीव देसाई, जिल्हा…

Read More

देशातील कारागिरांच्या उन्नतीसाठी पी एम विश्वकर्मा योजना…

केंद्रीयमंत्री नारायण राणे:सिंधुदुर्गनगरीतील परिसंवादात मोठा प्रतिसाद.. ओरोस ता.०५-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम विश्वकर्मा ही चांगली, महत्वाची योजना आणली आहे. स्वातंत्र्यानंतर दुर्लक्षित राहिलेल्या देशातील विश्वकर्मा यांना विकसित करण्यासाठी ही योजना आणली गेली आहे. यासाठी वेगवेगळ्या विभागांनी अनेक महिने अभ्यास केला. त्यानंतर ही योजना लागू करण्यात आली आहे. योजनेच्या माध्यमातून विश्वकर्मा यांच्या दारात लक्ष्मी दारात…

Read More

“बदलत्या जीवनशैलीत आरोग्याबरोबरच सौंदर्य विषयक जाणीव व जागृती सुद्धा महत्त्वाची…”

सौ वर्षा माळी:आरोग्य चांगले असल्यास कार्यक्षमता वाढते.. ⚡बांदा ता.०५-:येथील गोगटे -वाळके महाविद्यालयात गोगटे -वाळके महाविद्यालय बांदा आणि श्रीमती चंद्राबाई कल्लाप्पा म्हेत्री मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट, हलकर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला विकास कक्षा अंतर्गत” महिलांचे आरोग्य”हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने प्रमुख वक्त्या सौ वर्षा माळी (ब्युटीशियन कोल्हापूर) यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि त्यांचे आरोग्य व सौंदर्य…

Read More

राकेश परब यांना विद्धार्थी मित्र पुरस्कार प्रधान…

⚡बांदा ता.०५:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग विभाग या संस्थेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये गेली २३ वर्षे देत असलेल्या योगदान बद्दल बांद्याच्या व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम स्कूल बांदा मधील मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स या अभ्यासक्रमाचे तंत्रशिक्षक श्री. राकेश परब यांना ‘विदयार्थी मित्र’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. नुकताच कुडाळ येथील मराठा समाज…

Read More

“होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..!”

कणकवलीत 6 रोजी अभियान ⚡कणकवली ता.०६-: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने शुक्रवार ६ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..!” हे अभियान राबविण्यात येणार आहे. यानिमित्त कणकवली तालुक्यात कॉर्नर सभा घेण्यात येणार आहेत.यावेळी शिवसेना सचिव खा. विनायक राऊत,अभियानाचे निरीक्षक शिवसेना नेते गुरुनाथ खोत, उपनेते जिल्हा संपर्कप्रमुख…

Read More

मृत दोघांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपये देण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत…

मंगेश तळवणेकर यांची मागणी: अन्यथा तहसीलदार कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यचा दिला इशारा… सावंतवाडी ता.०५-:शहरात राजवाड्या नजीक भेडले माडाचे झाड पडून अंजीवडे येथील दोन युवकांचा झालेला मृत्यू लक्षात घेता शहरातील धोकादायक झाडे तोडून मृत दोघांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपये देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे यासंदर्भात येत्या पंधरा दिवसात सकारात्मक कारवाई व्हावी अन्यथा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी…

Read More

गोव्यातून मुंबईकडे गोवा बनावटीच्या बेकायदा दारु वाहतूकी बांदा पोलीसांनी रोखली…

36 लाखाचा मुद्देमाल जप्त:सोलापूर येथील एक ताब्यात बांदा/प्रतिनिधी     गोव्यातून मुंबईकडे केल्या जाणार्‍या गोवा बनावटीच्या बेकायदा दारु वाहतूकी विरोधात बांदा पोलीसांनी आज पहाटे चेकपोस्टवर कारवाई केली. या कारवाईत २६ लाख २० हजार ८०० रुपयांच्या दारुसह ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी बाबासाहेब बबन यादव (४१, रा. सर्जेपूर, सोलापूर) याला ताब्यात घेण्यात आले. ही…

Read More

सरिता पवार यांच्या काव्यसंग्रहास बुलढाणा येथे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान…

⚡कणकवली ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्यातनाम कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाला बुलढाणा येथे राज्यस्तरीय पुरस्कार विदर्भातील सुप्रसिद्ध साहित्यिक किरण डोंगरदिवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील मानव विकास बहु सामाजिक संस्था तथा विवेकानंद सार्वजनिक वाचनालय डोणगाव, तालुका मेहकर च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार सोहळ्यात दिवंगत दौलत राजाराम खोडके स्मृती काव्य गौरव…

Read More

पोईप गावात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्यावेळी ठाकरे शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते आमने सामने …

काही काळ वातावरण तंग;पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला केल्याने परिस्थिती नियंत्रणात… मालवण दि प्रतिनिधी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मालवण तालुक्यात पोईप गावात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्यावेळी आज सायंकाळी ठाकरे शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने वातावरण…

Read More

आमच्या कार्यक्रमात येऊन आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा जनतेला प्रश्न विचारावेत…

गुरुनाथ खोत :राज्यात आणि देशात परिवर्तन होत नाही तोपर्यंत ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रम सुरूच राहणार…. मालवण (प्रतिनिधी) आज देश वाईट परिस्थितीतून वाटचाल करत आहे, देशात हुकूमशाही सुरु आहे. मात्र ही हुकूमशाही आम्ही चालू देणार नाही, म्हणूनच आम्ही जनतेत जाऊन प्रश्नांवर चर्चा करत आहोत, भाजप वाल्यानी आमच्या कार्यक्रमात येऊन आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा जनतेला प्रश्न विचारावेत, राज्यात…

Read More
You cannot copy content of this page