कोकणच्या विकासाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात-:आम.नितेश राणे…
⚡कणकवली ता.१९-:बोले तैसा चाले असे आमचे महायुतीचे सरकार आहे. कोकणच्या विकासात हातभार लावण्यात या सरकारचे फार मोठे योगदान आहे. प्रत्येक मतदारसंघ निहाय भरपूर विकास निधी देऊन कोकणी जनतेला जे अपेक्षित आहे ते काम आमचे महायुतीचे सरकार करत आहेत. आज विधानसभेत कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणाची घोषणा करून आणि त्या प्राधिकरणासाठी ५०० कोटीची तरतूद करून मुख्यमंत्री एकनाथ…
