नरेंद्र मोदी देशाचे पुन्हा पंतप्रधान व्हावे…
आगणेवाडी भराडी देवी चरणी पालकमंत्री चव्हाण यांचे साकडे.. मालवण दि प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केल्यानंतर जिल्ह्यात आमूलाग्र बदल झाला आहे. आमचा जिल्हा सर्वच बाबतीत चांगला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक व्यवस्थेबद्दल सकारात्मक विचार ठेवा. व्होकल फॉर लोकलचा प्रचार आपणच करायचा आहे. जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून मोठा बदल शक्य आहे….
