विद्यार्थ्यांनी यश मिळवत गावाचे नाव उज्वल करा…
समीर सावंत यांचे आवाहन.. सावंतवाडी-:आज विदयार्थी यांनी दहावी व बारावी परीक्षेत यश मिळवून आपल्या गावाचे नाव उज्वल करा. स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन चागल्या पदावर नोकरी करा आपला सर्वागीण विकास साधा असे मत या कार्यक्रमाचे अध्यक्ष समिर सावंत यांनी मार्गदर्शन केलं. होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबईच्या वतीने दहावी व बारावीची परीक्षा देणाऱ्या होडावडे गावातील विदयार्थ्याना परीक्षा साहित्य…
