विठू महाकाली देवीच्या पालखीचे सोनाळी येथे राजेशाही थाटात स्वागत…

वैभववाडी प्रतिनिधी     वैभववाडी तालुक्यातील रावराणे ईनामदार समाजाचे आराध्य दैवत मिळंद ता.राजापूर जिल्हा रत्नागिरी येथील श्री विठू महाकाली देवीच्या  पालखीचे मंगळवारी वैभववाडी तालुक्यातील सोनाळी येथे आगमन झाले. याठिकाणी सोनाळी ग्रामस्थ व वैभववाडी तालुक्यातील रावराणे समाजाच्यावतीने भव्य दिव्य राजेशाही थाटात स्वागत करण्यात आले. सोनाळी येथील श्री पावणादेवी व श्री विठू महाकाली देवीच्या पालखीची भेट झाली. हा पालखी…

Read More

सावंतवाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहर कार्याध्यक्ष पदी राकेश नेवगी यांची निवड…

⚡सावंतवाडी ता.२६-: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील नवनियुक्त्या जाहीर करण्यात येत आहेत, यामध्ये कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे परब यांच्या हस्ते राकेश नेवगी यांची सावंतवाडी शहर कार्याध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली आणि नियुक्ती पत्र देखील देण्यात आले,यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे विचार व कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम सौ.अर्चनाताई घारे-परब…

Read More

पर्यटन व्यावसायिकांसाठी २८ रोजी मालवणात कार्यशाळा…

⚡मालवण ता.२६-: जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील हॉटेल, होम स्टे, ऍग्रो टुरिझम, रिसॉर्ट, रिक्षा व्यावसायिक, टुरिस्ट व्हेईकल व्यावसायिक क्षेत्रातील पर्यटन व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी निधी पोर्टल रजिस्टर माहितीसाठी मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे पर्यटन व्यावसायिकांची दि. २८ मार्च रोजी दुपारी सकाळी ११ वाजता बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये युनिट्सचे निवास सर्वेक्षण निधी पोर्टल नोंदणीसाठी तसेच…

Read More

स्पीकर ची वायर काढत असताना शॉक लागल्याने बिहार येथील कामगाराचा मृत्यू…

⚡कणकवली ता.२६-: हुंबरठ दळवीवाडी येथील सेंट्रींग कामगार रोहितकुमार भुट्टीप्रसाद (३०, मूळ रा. बिहार) याचा स्पीकरच्या वायर काढताना शॉक लागल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची खबर अनिल बिजली प्रसाद याने कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. रोहितकुमार भुट्टीप्रसाद हुंबरठ येथे सेंट्रींगचे काम करत होता. सोमवारी धुलीवंदन निमित्ताने कामगारांनी स्पीकर बॉक्स लावले…

Read More

सार्वजनिक विहिरीचे पिण्यासाठी पाणी मिळेना…

कृत्रिम पाणी टंचाई विरोधात मुळदे मागासवर्गीय नागरिक संतप्त:१ एप्रिल रोजी जिल्हा परिषद समोर करणार आंदोलन.. ओरोस ता.२६-: कुडाळ तालुक्यातील मुळदे मागासवर्गीय वस्तीतील ग्रामस्थांना सध्या कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या मागासवर्गीय वस्तीनजिक असलेल्या एलपालववाडी येथे असलेल्या शासकीय निधीतून उभारलेल्या विहिरी व्यतिरिक्त येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. मात्र, तेथील काही ग्रामस्थ हे पाणी…

Read More

लोकसभा मतदार संघात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही..

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांची माहिती:सिंधुदुर्गातील निवडणुकीसंदर्भात घेतला आढावा.. ओरोस ता.२६-: रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात एकूण १९४० मतदान केंद्रे निश्चित झाली आहेत. यातील एकही मतदान केंद्र संवेदनशील नाहीत. तसेच या निवडणुकीत उमेदवाराला ९५ लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा असल्याची माहिती लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम…

Read More

दीपक केसरकर यांनी आज पर्यंत भूमिपूजन केलेली किती विकास कामे मार्गी लावली…?

रुपेश राऊळ यांचा सवाल:ज्यांच्या जीवावर मोठे व्हायचे त्यांना धडा शिकवायचा हि केसरकर यांची संस्कृती.. ⚡सावंतवाडी ता.२६-: खासदार राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे विकास कामे मंजूर झाली त्याच विकास कामांचे नारळ आम्ही फोडले मात्र दीपक केसरकर यांनी आज पर्यंत भूमिपूजन केलेली किती विकास कामे मार्गी लागली हे सांगावे,असा सवाल ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे…

Read More

वस्त्रहरण मधील “गोप्या” ची एक्झिट…

नाट्य अभिनेते लवराज कांबळी यांचे निधन.. ⚡मालवण ता.२६-: रेवंडी गावचे सुपुत्र आणि मराठी चित्र -नाट्य अभिनेते, निर्माता लवराज गिरीधर कांबळी (६६) यांचे आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मुलुंड येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले मराठी रंगभूमीवर इतिहास निर्माण करणाऱ्या वस्त्रहरण या नाटकात सुरुवातीला प्रॉम्प्टर आणि नंतरच्या काळात गोप्या या दोन्ही भूमिका आपल्या समर्थ अभिनयाने…

Read More

मालवणात मनसेतर्फे पर्यावरण पूरक रंगांचे वाटप…

⚡मालवण ता.२६-: धुलीवंदन म्हणजेच निरनिराळ्या रंगांची उधळण करून आनंद साजरा करण्याचा दिवस. मात्र यासाठी वापरण्यात येणारे रंग काही वेळा आरोग्यासाठी हानिकारक ठरत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मालवण शहराच्या वतीने पर्यावरण पूरक रंगांचे वाटप करण्यात आले. धुलीवंदनच्या उत्सवात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन त्यांनी रंग उधळीत आनंद लुटावा घ्यावा, या हेतूने पर्यावरण पूरक रंगांचे वाटप करण्यात…

Read More

राणेंचा तवा गरम असल्याने त्या तव्यावर केसरकर आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा करताहेत प्रयत्न…

रुपेश राऊळ यांचा टोला:केसरकांनी गद्दारी, विश्वासघात, या पाठांचा तिसरी आणि चौथीच्या पाठ्यपुस्तकात समावेश करावा.. ⚡सावंतवाडी ता.२६-: तवा गरम दिसला की तिथे आपली पोळी भाजून घ्यायची ही केसरकरांची वृत्ती आहे,सध्या राणेंचा तवा गरम आहे म्हणून केसरकर सध्या त्यांची जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत,असा टोला ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे लगावला. दरम्यान गद्दारीचा…

Read More
You cannot copy content of this page