खरीप हंगामात केवळ एक रुपयात पीक विमा योजनेत सहभागी व्हा…
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांचे आवाहन.. ⚡ओरोस ता १९-: नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतक-यांना आर्थिक आधार मिळावा याकरीता येणा-या प्रधानमंत्री पीक योजना कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी शेतक-यांना पेरणी न होणे तसेच पुर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे…
