शक्तीपीठ महामार्गाला आंबोलीत तीव्र विरोध…
ग्रामस्थांचा निर्णय: आधी जमीन प्रश्न सोडवा.. आंबोली,ता.२१ : शक्तीपीठ महामार्गाला आंबोलीतून तीव्र विरोध करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.शासनाने या ठिकाणी जमिनप्रश्न् सोडवण्याचे आश्वासन गेली २५ वर्षे फसवणूक होत आहे. त्यामुळे जमीन प्रश्न सुटल्याशिवाय येथील महामार्गाला विरोध करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. आंबोली गावातून शक्तीपीठ महामार्ग जात आहे. गेळे गावातही शक्तीपीठ महामार्ग ला विरोध करण्यासंदर्भात बैठक…
