शक्तीपीठ महामार्ग आता मळगावसह तिलारी आणि रेडीपर्यंत नेण्याचा प्रयत्न सुरू…
दीपक केसरकर:महायुतीची राजकीय परिस्थिती चांगली, त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचे वादग्रस्त विधान करू नये.. ⚡सावंतवाडी ता.०४-: शक्तीपीठ महामार्ग आता मळगावसह तिलारी आणि रेडीपर्यंत विभागून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेर आदेश दिले असून, या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळेलअसा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी आज इथं व्यक्त केला. दोडामार्ग तालुक्यात…
