भरडधान्याची संपत्ती देणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्गला अग्रेसर ठेवा…
मंत्री रविद्र चव्हाण; भरडधान्य अभियानाचा शुभारंभ ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२९-: भरडधान्याची बियाणं ही खऱ्या अर्थाने संपत्ती आहे. ही संपत्ती शेतकऱ्यांना दिली जात आहे. या संपत्तीमधून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्गला अग्रेसर ठेवा, असे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग, सिंधु आत्मनिर्भर अभियान, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक…
