Headlines

कृषी दिनानिमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन..

तरुणांनी अत्याधुनिक शेतीकडे वळावे:जिल्हा परीषद अध्यक्ष प्रमोद कामत.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.०१-: शेती हा केवळ पारंपरिक व्यवसाय नसून आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेशी जोडलेली मोठी उद्योगसाखळी आहे. बदलत्या काळानुसार शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीचा स्वीकार केल्यास शेती अधिक फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे युवकांनी शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहून कृषी क्षेत्रात नवे प्रयोग करण्याची गरज…

Read More

अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्रातर्फे कृषी दिन उत्साहात साजरा…

सावंतवाडी : अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्र, सावंतवाडी यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक 4, सावंतवाडी येथे कृषी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना विविध रोपांचे वाटप करून कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाचे महत्त्व, पर्यावरण संरक्षण तसेच वृक्ष लागवडीचे फायदे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही रोपे लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमास…

Read More

इन्सुली घाटातील धोकादायक झाडे हटविण्यास सुरुवात…

नितीन राऊळ यांच्या पाठपुराव्याला यश.. ⚡बांदा ता.०१-: इन्सुली घाटातील धोकादायक झाडे हटविण्याबाबत जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, आज घाट परिसरातील धोकादायक झाडे तोडण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर इन्सुली घाटातील अनेक मोठी झाडे रस्त्याकडे झुकल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ही धोकादायक…

Read More

वेत्ये शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल गावित यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०१-: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्री कलेश्वर विद्यामंदिर, वेत्ये शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल गावित या ३० जून २०२६ रोजी प्रदीर्घ व समर्पित शैक्षणिक सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शाळा, पालक, शिक्षकवर्ग व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा सन्मानपूर्वक वातावरणात पार पडला.या प्रसंगी शाळेच्यावतीने तसेच पालक–शिक्षक संघ आणि ग्रामपंचायत सरपंच यांच्या…

Read More

माड्याचीवाडी विद्यालयाचा प्रगतीचा आलेख कायमच प्रगतीकडे…

राजेश सामंत :माड्याचीवाडी विद्यालयाची नूतन शिक्षक-पालक कार्यकारीणी जाहीर.. कुडाळ : माड्याचीवाडी विद्यालयाचा प्रगतीचा आलेख कायमच प्रगतीकडे आहे असे प्रतिपादन एस.के.पाटील शिक्षक प्रसारक मंडळ पाटचे संचालक राजेश सामंत यांनी केले. एस.के.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित माध्यमिक विद्यालय नेरूर माड्याचीवाडीची पालक शिक्षक सभा नुकतीच विद्यलयात पार पडली. यावेळी राजेश सामंत बोलत होते. यावेळी माड्याचीवाडी विद्यालयाची नूतन…

Read More

कुडाळात ठाकरेसेनेचे अनोखे ‘पेपर विक्री केंद्र’ आंदोलन…

मंदार शिरसाट यांचा पुढाकार:सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीवर उपरोधिक प्रहार.. कुडाळ ता.०१-: पेपरफुटी विरोधात कुडाळ येथे आज सकाळी कुडाळच्या आठवडा बाजारादिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि युवासेनेने युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली अनोख्या पद्धतीने उपरोधात्मक ‘पेपर विक्री केंद्र’ आंदोलन छेडले. राज्यात आणि देशात सातत्याने होणाऱ्या पेपर फुटीमुळे प्रामाणिकपणे रात्र-दिवस अभ्यास करणाऱ्या लाखो गरीब व गरजू…

Read More

वेंगुर्ला केळुस येथे आजकृषिदिन व शेतकरी मेळावा…

⚡वेंगुर्ला ता.०१-: वेंगुर्ला पंचायत समिती वेंगुर्ला, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन व ग्रामपंचायत केळूस यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरीतक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त बुधवार दि. १ जुलै रोजी स. का. पाटील विद्यामंदीर, केळूस येथील गुरुवर्य गोविंद मधुसूदन दाभोलकर सभागृहात तालुकास्तरीय कृषिदिन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.वेंगुर्ला पंचायत…

Read More

राज्यातील एनएचएम च्या १५ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाचा मोठा दिलासा…

१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना समकक्ष पदावर मिळणार संधी:राणे पिता-पुत्रांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश.. ⚡मुंबई दि.३०-: राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत गेली दहा वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक काळ कंत्राटी तत्त्वावर सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. अशा कर्मचाऱ्यांसाठी विशेष बाब म्हणून अधिसंख्य पदे निर्माण करून त्यांना समकक्ष नियमित पदांवर सामावून घेण्याचा…

Read More

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ विषयावरील विशेष मुलाखतीचे २ जुलै रोजी प्रसारण…

⚡सिंधुदुर्गनगरी,ता.३०-: राज्य शासनाने शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर करून राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेची उद्दिष्टे, पात्रता, निकष, लाभाची प्रक्रिया तसेच शेतकऱ्यांच्या मनातील विविध प्रश्नांची सविस्तर माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्गच्या वतीने आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्रावर विशेष मुलाखतीचे…

Read More
You cannot copy content of this page