पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला आंबा पिक संरक्षणासाठी पुढाकार…
कायमस्वरूपी तोडग्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाची घेणार मदत:-बारामती येथील ‘एडीटी’ संस्थेच्या माध्यमातून आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ड्रोन प्रणालीचा करणार वापर:पालकमंत्री नितेश राणे.. ⚡कणकवली ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सध्या निसर्ग आणि हवामान बदलामुळे मोठ्या संकटात सापडला आहे.बागायतदारांचे जवळपास ८५ टक्के नुकसान झाले आहे.सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबध्दच आहोत. ही मदत लवकरच जाहीर…
