शेतकऱ्यांच्या हितासाठी गावठी आठवडा बाजार उपक्रम स्तुत्य:माजी खास.निलेश राणे
कणकवली पं. स. आणि स्नेहसिंधू आयोजित गावठी आठवडा बाजाराचा अभिनेते अनिल गवस यांची उपस्थिती *⚡कणकवली ता.२९-:* शेतकरी टिकला तर महाराष्ट्राची भरभराट होईल. राज्यात विकासाची गंगा येईल म्हणून शेतकऱ्यांना तारले पाहिजे. त्याच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून दिली पाहिजे. महाराष्ट्र राज्यातील आणि कोकणातील शेतकरी नैसर्गिक संकटांना सामोरे जात जे कष्ट भोगत आहे त्या शेतकऱ्यांना या ठाकरे सरकाने उद्धवस्त…
