Headlines

Global Maharashtra Breaking News

आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहून उद्धव ठाकरेंचे हात बळकट करणार: महेश कोळसुलकर

⚡कणकवली ता.२५-: शिवसेना पक्षात राहून व पद प्रतिष्ठा मिळवून त्याच शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करून बाहेर पडलेल्या पक्षाशी आणि ठाकरे घराण्याशी गद्दारी करणाऱ्या नेत्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल. मात्र त्यांच्या जाण्याने शिवसेना पक्षावर काहीच परिणाम होणार नसून आम्हीं बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांचे हात अधिक बळकट करणार असल्याचे कणकवली…

Read More

आम्ही अजूनही शिवसैनिकच….

आमदार दीपक केसरकर; आम्ही २/३ बहुमत सिद्ध करणार… ⚡सावंतवाडी ता.२५-: आम्ही अजूनही शिवसैनिक असून, आम्ही शिवसेना कधीच सोडणार नाही. असे स्पष्टीकरण शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटातील प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, ५५ आमदारांचे नेते १६ लोक बदलू शकत नाही. झिरवाळांचा निर्णय आम्हाला मान्य…

Read More

मुसळधारपावसामुळे जिमखाना जाधववाडी येथील घळण कोसळली

⚡सावंतवाडी ता.२५- : जिमखाना ग्राउंडची बाउंड्री वाढवण्यासाठी नाल्यावर स्लॅब घालण्यापूर्वी जिमखाना जाधववाडी येथील घळणीची जेसीपी ने मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आली होती, त्यावेळी जाधववाडी वस्तीतील लोकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता पण त्यांच्या विरोधाला न जुमानता नगरपरिषदेने काम सुरू ठेवले, अखेर आज सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ही घळण कोसळली, परिणामी आज ही घळण कोसळल्याने याचा…

Read More

राजकारणात काहीही झाले तरी पक्ष म्हणून शिवसेना कार्यकर्त्यांनी एकनिष्ठ राहून पक्ष मजबूत करा…

रुपेश राऊळ; सोमवारच्या सावंतवाडी येथील मोर्च्यात मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी राहावे उपस्थित… आंबोली, ता.२५: आमदार केसरकर हे शिवसेनेतून कुठेही गेले तरी सर्व कार्यकर्त्यांनी आता पक्ष सांभाळणे आवश्यक आहे.शिवसेनेतूनच पुढचे येथील उमेदवार निवडून आले पाहिजेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ सोमवारच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होवून पक्षाची ताकत दाखवा.असे शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी आंबोलीत केले….

Read More

बंडखोर आमदारांना वर्तमानात आणि भविष्यात काडीची किंमत मिळणार नाही

शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांचा बंडखोर आमदारांना जोरदार टोला ⚡सावंतवाडी ता.२५-: महाराष्ट्रात शिवसैनिकांच्या उद्रेकामुळे बंडखोर आमदार हादरले असून, त्यांना वर्तमानात आणि भविष्यात काडीची किंमत मिळणार नाही असा जोरदार टोला बंडखोर आमदारांना शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे लगावला आहे. महाराष्ट्रातील सच्चा शिवसैनिकांमधून होत असलेला उद्रेक पाहून बंडखोर फितूर आमदारांनी आपल्या टोळीचे नाव शिवसेना…

Read More

गेल्या अडीच वर्षात केसरकर यांना दहशतवाद दिसला नाही का?

आम.वैभव नाईक यांचा सवाल;माझी सुरक्षा काढून आम.दीपक केसरकर यांना द्या ⚡कणकवली ता.२५-: राज्याचे माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना सुरक्षा वाढवून द्यावी असे पत्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिले आहे. याकरिता जर पोलीस कमी पडले तर माझी असलेली सुरक्षा काढून केसरकर यांना द्यावी अशी देखील मागणी केली आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी…

Read More

केंद्रीयमंत्री राणेंवर टीका करण्याऐवजी आम.नाईक यांनी आपल्या पक्षावर बोलावे

आम. केसरकर यांच्याबाबत पक्षश्रेष्‍ठी,घेतील तो निर्णय आम्‍हाला मान्य असेल:राजन तेली ⚡कणकवली ता२५-: नशिबाने आमदार झालेल्या वैभव नाईक यांची केंद्रीयमंत्री राणेंवर टीका करण्याएव्हढी पोच नाही महाराष्ट्रात ज्या घडामोडी सुरू आहेत तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. केंद्रीयमंत्री राणेंवर आ.वैभव नाईक यांनी टीका करण्याऐवजी स्वतःची पक्षबद्दल भूमिका मांडणे योग्य होते. आज सेनेसोबत असलेले वैभव नाईक हे उद्या गुवाहाटीला…

Read More

उदय खानोलकर वाचन मंदिर आणि मुक्ताई अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन…

बांदा/प्रतिनिधीमळगाव येथिल (कै.) उदय खानोलकर वाचन मंदिर व सावंतवाडी येथिल मुक्ताई अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने मळगाव पंचक्रोशीतील विद्यार्थी-विद्यार्थींनीसाठी रविवार दिनांक ३ जुलै रोजी एक दिवसीय मोफत बुद्धिबळ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबीर रमाकांत सुर्याजी खानोलकर सभागृहात सकाळी ९ ते दुपारी १.३० यावेळात आयोजिले असून या शिबिरात पहिली पासून महाविद्यालयीन विद्यार्थी -विद्यार्थिनींना भाग घेता…

Read More

नांदगाव येथील शेतकऱ्यांना कृषिदूतांकडून मार्गदर्शन

⚡कणकवली ता.२५-: शेतीचे ज्ञान घेऊन उत्पादनवाढ अथवा आर्थिक उन्नती होणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष मातीमध्ये उतरून शेतकऱ्यांनी काम केल्यास यश मिळाणार आहे,’ असे मार्गदर्शन कृषिदूतांनी नांदगाव येथे शेतकऱ्यांना केले आहे. ग्रामीण कृषी जागरुकता कार्यानुभवांतर्गत शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन व ॲझोला उत्पनाबद्दल माहिती दिली. कृषिदूतांनी सेंद्रिय व रासायनिक बीजप्रक्रिया, सरीवाफा पद्धत, माती परीक्षणाबद्दल जागरुकता करून माहिती दिली. यावेळी…

Read More

नांदगाव येथे कृषिदूतांचे स्वागत

⚡कणकवली ता.२५-: ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील चतुर्थ वर्ष कृषी पदवीमध्ये शिकणाच्या कृषिदूतांचे नांदगाव येथे आगमन झाले. त्यांचे नांदगाव ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य स्वागत केले आहे. शेतीतील नवीन तंत्रज्ञान, पीक पद्धती, कीड व रोग नियंत्रण व खत व्यवस्थापन आदीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच गावातील शेतकऱ्यांच्या शेतीतील समस्या व शेतीची परिस्थिती यावर…

Read More
You cannot copy content of this page