वाचनामुळे जगण्याची शिकवण मिळते
प्राचार्य गोविंद काजरेकर;गोगटे वाळके महाविद्यालयात वाचक दिन साजरा बांदा /प्रतिनिधीनव माध्यमांच्या आक्रमणामुळे आजची पिढी वाचनापासून दूर गेल्याचे चित्र समोर येत आहे. समाजाच्या निकोप आरोग्यासाठी वाचन हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. वाचनामुळे जगण्याची शिकवण मिळते, माणसे व समाज कळतो, जीवन समृद्ध होते. आजवरचे सारे लोकनेते पाहता ते उत्तम वाचक होते. त्यांनी जगणे अनुभवले आणि ते ग्रंथातून…
