आरोस गावातील नळयोजनेचे नुतनीकरण
धनगगरवाडीचा पाण्याचा प्रश्न मार्गी : सरपंच शंकर नाईक ⚡बांदा ता.१०-: पाण्यासाठी गावातील महिलांची आणि लहान मुलांची होणारी वणवण थांबविण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत आरोसमध्ये नळ योजना नूतनीकरण कामाचा शुभारंभ सरपंच शंकर नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्य म्हणजे धनगगरवाडीचा अनेक वर्षांचा पाण्याचा प्रश्न प्राधान्याने घेत मार्गी लावला असून आता पाणी समस्या सुटणार असे भूमिपूजन करताना सरपंच…
