कोंडये येथे शेतमांगर फोडून सुमारे ३.२० लाखांच्या काजू बियांची चोरी…
⚡कणकवली ता.२४-: कणकवली तालुक्यातील कोंडये वरचीवाडी येथे शेतमांगराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३ लाख २० हजार रुपये किमतीच्या काजू बियांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत दत्तात्रय विठ्ठल तेंडुलकर (वय ७६, व्यवसाय शेती, रा. कोंडये वरचीवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तेंडुलकर यांचे राहते घर कोंडये वरचीवाडी…
