नववर्षारंभी घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून वनराई बंधारा उभारणी…
पाणी अडवा, पाणी जिरवा चा दिला प्रभावी संदेश.. ⚡बांदा ता.०१-: घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्काऊट-गाईड तसेच कब-बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांनी ग्रामस्थ , माजी विद्यार्थी व पालकांच्या सहकार्याने घारपी उडेली येथे नववर्ष २०२६च्या प्रारंभी वनराई बंधारा उभारून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मोलाचा संदेश दिला.‘पाणी म्हणजे जीवन’ असे म्हटले जाते. पाणी ही प्रत्येक सजीवासाठी अत्यावश्यक…
