मुलांनी शालेय जीवनापासून अभ्यासाबरोबरच कौशल्यही जपावीत:डाॅ. जयवंत शेलार
⚡कणकवली ता.१४-:दहावी व बारावीत आज कोकण अव्वल आहे.आज मुलांची गुणांची टक्केवारी वाढली आहे.मात्र आजच्या काळात गुणांपेक्षा आपल्या अंगी असणारे कौशल्यही तितकेच महत्वाचे आहे.यासाठी मुलांनी शालेय जीवनापासून अभ्यासाबरोबरच कौशल्यही जपली पाहिजेत भविष्यात हीच आपल्याला वेगळी दिशा देऊ शकते असे प्रतिपादन कौशल्य विद्यापीठ नवी मुंबईचे कुलगुरू डाॅ. जयवंत शेलार यानी केले. श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ,…
