Headlines

Global Maharashtra Breaking News

हाॅटेल मालवणी कट्टा

🥳 Opening Soon 🥳 🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 😋 खवय्यांच्या जिभेचा स्वाद पुर्ण करण्यासाठी आम्ही येतोय लवकरच तुमच्या सेवेत 😋 🎀 भव्य शुभारंभ 🎀 🟢 दिनांक:20 जुलै 2023 रोजी ⏰ वेळ: दुपारी 12.00 वा 🤷🏻‍♂️Owed and Managed byKaveri Restaurant Sawantwadi 🤷🏻‍♂️ 🥞 चहा,नाश्ता आणि जेवणाची उत्तम सोय 🍛 🧈शिरा 🥞उपमा 🍲पोहा 🫓डोसा🍛 घावने चटणी 🧇आंबोळे उसळ…

Read More

मनसेचा बांधकाम विभाग कार्यालयास उद्या घेराव

⚡बांदा ता.१६-: सावंतवाडी मतदार संघातील नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी चांगले काम केले असे म्हणणाऱ्या ठेकेदारांची पोलखोल झाली आहे. परिणामी रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत व ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांबाबत जाब विचारण्यासाठी मनसे तर्फे सोमवार दि. १७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांना घेराव घालून जाब…

Read More

केर भेकुर्लीत श्रावणधारा महोत्सव

४ ते ६ ऑगस्टला आयोजन; रानभाज्या प्रदर्शन आणि बरेच काही ⚡दोडामार्ग,ता.१६-: ग्रुप ग्रामपंचायत केर भेकुर्लीचा श्रावणधारा महोत्सव ४, ५ आणि ६ ऑगस्टला होणार असल्याची माहिती ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतकडून देण्यात आली. विविध क्षेत्रातील मान्यवर सत्कार, संस्कृती जोपासणूक, स्वच्छता ते समृद्धी, गाव विकास संकल्प, महिला स्वावलंबन, संयुक्त दशावतार तसेच महत्वाचे म्हणून गाव शिवारातील तब्बल ३५ रानभाजा यांचे…

Read More

दीपक केसरकरांकडून झालेल्या आर्थिक सुबत्तचे वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदर्शन..

रुपेश राऊळ ; प्रलंबित प्रश्न असताना वाढदिवस कसा काय साजरा करतात ⚡सावंतवाडी ता.१६-: दुष्काळ, दुदैवी घटना घडल्यानंतर वाढदिवस साजरा करणार नाही म्हणून सांगत टोलवाटोलवी करणारे दिपक केसरकर यंदा पाऊस एक महिना लांबल्याने मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी भावना व्यक्त करू शकले नाहीत मात्र आता त्यांच्याकडे मंत्री पदांमुळे आर्थिक सुबत्ता निर्माण झाली आहे. त्यामुळे मतदार संघातील अनेक प्रश्न…

Read More

बिडवाडीचे सूर्यकांत जोईल उर्फ ‘पोस्टमन नाना’ यांचे निधन…

⚡कणकवली ता.१६-: कणकवली तालुक्यातीलबिडवाडी (मांगरवाडी) या सामाजिक वारसा लाभलेल्यासूर्यकांत रामचंद्र जोईल उर्फ पोस्टमन नाना यांचे शनिवार, १५ जुलै रोजी वयाच्या ७५ व्या वर्षीनिधन झाले. ते गावात ‘पोस्टमन नाना’ या टोपण नावाने ओळखले जात. त्यांच्यावर लहानपणापासून सामाजिक सेवेचे संस्कार होते. गावच्या सामाजिक कार्यात तसेच मदतकार्यात ते नेहमीच अग्रेसर होते.गरजूंना मदत करण्यात त्यांचा नेहमीच सक्रिय वाटा असे….

Read More

शिक्षण महर्षी शशिकांत अणावकर यांचे निधन

⚡कुडाळ ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित शाळा अशी ख्याती असलेल्या शिवाजी इंग्लिश स्कूल, पणदूर तिठा या प्रशालेचे अध्यक्ष तथा शिक्षक शशिकांत सुंदर अणावकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर कुडाळ येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्यात मुलगा, तीन मुली, भाऊ, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित अशा शिवाजी इंग्लिश स्कूल,…

Read More

दिपक भगत यांची गोसेवा आयोगाच्या राज्य सदस्यपदी निवड

⚡वेंगुर्ला ता.१६-: महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अंतर्गत येणा-या महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम २०२३ स्थापन झाला आहे. त्या क्षेत्रातील अनुभव असलेल्या सात व्यक्तिना अशासकीय सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची तर सदस्यपदी वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड-गोवळवाडी येथील दिपक भगत यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड केली आहे.दिपक…

Read More

३० जून अखेर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना लाभ घ्यावा:सुरेश पेडणेकर

⚡कणकवली ता.१६-:३० जून अखेर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मागील वेतनवाढीच्या दिनांकापासून ०१ वर्षाची सेवा पूर्ण झाल्याने १ जुलैची काल्पनिक वेतनवाढ देऊन त्यानुसार सेवानिवृत्तीचे सर्व लाभ देण्याबाबतचे आदेश केले आहेत. याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालय व नंतर उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाच्या निवाडा आदेशानंतर महाराष्ट्र शासनाने २८/०६/२०२३ च्या शासन परिपत्रकाने ३० जून अखेर…

Read More

भाजपातर्फे दिव्यांगांना युडीआयडी कार्डचे वाटप

⚡वेंगुर्ला ता.१६-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ३० मे रोजी ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वेंगुर्ला भाजपातर्फे सुखटणवाडी येथील सायमन फर्नांडीस यांच्या निवासस्थानी जाऊन तर गाडीअड्डा तिठा येथील अनिल नाईक यांच्या चहाच्या स्टॉलवर जाऊन या दिव्यांगांना युडीआयडी कार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा सदस्य वसंत तांडेल, तालुका सरचिटणिस…

Read More

तीन मंत्रिपदे मिळून जिल्ह्याचा विकास नाही झाल्यास जनता माफ करणार नाही…

मंत्री दीपक केसरकर ; माझ्या वाढदिनी आंदोलन करणे ही त्यांची संस्कृती.. ⚡सावंतवाडी ता.१६-: जिल्हाला तिन मंत्रीपदे मिळाली आहे त्यामुळे जिल्ह्याचा विकास नाही झाल्यास येणार काळात जनता आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे या जिल्ह्याचा पर्यायाने कोकणचा विकास करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असे मत मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केले. दरम्यान सिंधू रत्न योजनेच्या माध्यमातून…

Read More
You cannot copy content of this page