घरावर झाड पडून
शेर्लेत नुकसान
तत्काळ भरपाई देण्याची रमाकांत जाधव यांची मागणी ⚡दोडामार्ग,ता.१७-: अतिवृष्टीमुळे शेर्ले (ता.सावंतवाडी) येथील अंकुश वामन जाधव यांच्या घरावर फणसाचे झाड कोसळून हजारो रूपयांचे नुकसान झाले. आहे. प्रशासनाने कुटुंबियांना तत्काळ भरपाई द्यावी अशी मागणी आरपीआयचे (आठवले) महाराष्ट्र प्रदेश सहसचिव रमाकांत जाधव यांनी केली.त्यांनी आपदग्रस्तांची भेट घेऊन नुकसानीची पाहणी केली.यावेळी शेर्ले सरपंच प्रियंका जाधव, आरपीआयचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश…
