आशिये – वागदे प्रस्तावित पूल रखडलेल्या आचरा बायपासला ठरणार दुवा…
कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी केली पाहणी ; पूल झाल्यास ३० ते ३५ गावांना होणार फायदा.. ⚡कणकवली ता.१७-:कणकवली शहरातून आचरा जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून आचरा बायपास अस्तित्वात येत आहे. मात्र,कणकवलीत सुरुवातीलाच पोस्ट ऑफिस ची जागा असल्याने केंद्र शासन स्तरावर हा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे पर्यायी मार्ग निर्माण करण्यासाठी आशिये येथून वागदे येथील गणपती मंदिर येथे…
