कोकणातील अमूल्य साहित्य संपदेचं जतन करण्याची जबाबदारी ही शासनाचा प्रतिनिधी म्हणून माझी…
मंत्री नितेश राणें:कोकणात मालवणी भाषा भवन उभारू, त्यासाठी साहित्यिकांनी पुढाकार घ्यावा.. ⚡सावंतवाडी ता.२२-: कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या भूमीने या राज्याला व देशाला दिले आहेत. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी कोकणातील साहित्य व साहित्यिक यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. कोकणातील या अमूल्य साहित्य संपदेचं जतन करण्याची…
