आमचा विरोधासाठी विरोध नाहीच – वैभव नाईक…
⚡कणकवली ता.३१-: गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीपोटी शेतकरी, नुकसानग्रस्तांना अद्याप १ कोटी ३१ लाखांची रक्कम येणे आहे. खासदार नारायण राणे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत प्रशासनाने ही माहिती सादर केली आहे. आम्ही जनतेच्या हिताच्या दृष्टीने प्रश्न मांडतो, त्यांच्या समस्यांना वाचा फोडतो. केवळ विरोधासाठी विरोध हे आमचे काम नाही. आमची भूमिका योग्यच होती, हे प्रशासनाच्या…
