नितेश राणेंचा जनता दरबार हा जनतेची दिशाभूल करण्यासाठी…
रूपेश राऊळ:दीड तासात १४० प्रकरणे कशाप्रकारे निकाली काढू शकता..? वेंगुर्ला प्रतिनिधी – न्याय मिळाला पाहिजे या भावनेतून जनता दरबार होणे गरजेचे होते. वेंगुर्ल्यातील जनता दरबाराचा पूर्ण कार्यक्रम पाहिला असता अवघ्या दीड तासात १४० प्रकरणे कशाप्रकारे निकाली काढू शकता? फक्त निवेदन घ्यायची आणि अधिका-यांकडे द्यायची म्हणजे पोस्टमनच काम तर केलं नाही ना? जनता दरबार हा जनतेची…
