कामगारांना हक्क मिळायालाच हवेत मात्र नागरीकांना वेठीस धरून आंदोलन नको …
संजू परब:कामगारांचा पगार कोणाच्या फोनमुळे काढण्यात आला, याची आधी माहिती घ्या, बबन साळगावकरांना सल्ला.. सावंतवाडी । प्रतिनिधी : सफाई कामगारांना त्यांचे मूलभूत हक्क मिळायलाच हवेत. मी त्यांच्या नेहमीच पाठीशी आहे. मात्र, शहरातील ४० हजार करदात्या नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे हे देखील नगर परिषदेचे कर्तव्य आहे. काम बंद आंदोलनाद्वारे जनतेला वेठीस धरण्याचे काम काही मंडळी…
